• Login
Friday, May 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

परतीच्या पावसाने भातशेती उद्ध्वस्त

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 26, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड, शेती
0 0
0
परतीच्या पावसाने भातशेती उद्ध्वस्त
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आंबा, कांदा पीक लांबणीवर जाणार

| अलिबाग | प्रमोद जाधव |

रायगड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे काढणीला आलेले भातपीक गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतांमध्ये आडव्या झालेल्या पिकावर पाणी साचल्याने भातपिकाला मोड येऊन ते कुजण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे उभे असणारे पीक शेतात पाणी असल्याने कापणी करता येत नाही. परिणामी, भातपीक धोक्यात आले आहे. त्याचबरोबर आंबा पिकाला देखील तुडतुड्याचा धोका निर्माण झाला आहे. पांढरा कांद्याचा हंगामही लांबणीवर गेला आहे. एकंदरीत, परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे कंबडरे मोडले असून, तो आर्थिक संकटात सापडला आहे.

जिल्ह्यामध्ये 84 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भातपिकांची लागवड करण्यात आली आहे. कोलम, सुवर्णा, रत्ना अशा अनेक पिकांना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. भातपीक बहरले आहे. भातपीक कापणी योग्य झाल्याने मागील पंधरा दिवसांपासून कापणीला सुरुवात करण्यात आली. मात्र, रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. कधी ऊन, तर कधी ढगाळ वातावरण होत आहे. रात्री विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक भागातील भातपीक आडवे झाले आहेत. पावसाचे पाणी सखल भागात साचले आहे. त्यामुळे भातपीक अडचणीत येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तयार झालेल्या पिकाची कापणी पावसामुळे करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. पावसामुळे भात कापणी लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिवाळीपर्यंत 50 टक्क्यांपर्यंत भातकापणीची कामे पूर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु, पावसामुळे ही कामे पुढे जाण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी कापणी करून भाताची रोपे सुकविण्यासाठी शेतात ठेवल्याने तीदेखील पाण्यास भिजून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. भातपिकांवर तुडतुड्या व इतर किडरोगाचा प्रादुर्भाव सुरु झाला असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

आंबापिकाला धोका
जिल्ह्यात आंब्याचे क्षेत्र 17 हजार हेक्टर आहे. अवकाळी पावसासह कधी ढगाळ तर कधी कडक उन्ह या बदलत्या वातावरणामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. आंब्यावर तुडतुडयासह इतर किडरोगांचा धोका निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कांद्याचा हंगाम लांबणीवर
जिल्ह्यात विशेष करून अलिबाग तालुक्यात पांढऱ्या कांद्याचे क्षेत्र 300 हेक्टर आहे. कार्ले परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. पांढऱ्या कांद्याची रोपे लागवडीसाठी तयार झाली आहे. परंतु, शेतांमध्ये पाणी साचल्याने लागवड करणार कशी, असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. पाऊस असाच सुुरू राहिल्यास कांद्याला बुरशीचा धोका जाणवेल. 14 नोव्हेंबरपर्यंत होणारी कांद्याची लागवड एक महिना उशिरा होण्याची शक्यता आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

भातपीक चांगल्या पद्धतीने बहरले आहे. परंतु, बदलत्या वातावरणाचा पिकावर मोठा परिणाम होऊ लागला आहे. पावसामुळे भातपिकाची दैना उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भातपिकावर तुडतुड्या व अन्य किडरोगाचा प्रादुर्भाव आहे. हातातोंडाशी आलेला घास या रोगांमुळे जाण्याची भीती आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह आंबा उत्पादक शेतकऱ्यांनादेखील त्याचा फटका बसणार आहे.

सतीश म्हात्रे,
शेतकरी

जागतिक हवामान बदलामुळे (ग्लोबल वॉर्मिंग) वातावरणात आमूलाग्र बदल होत आहे. अनेक किडरोगांचा प्रादुर्भाव आंब्यावर होत आहे. परतीचा पाऊस लांबल्याने मोहर प्रक्रियेला खीळ बसली आहे. ही प्रक्रिया उशिरा होणार आहे. बऱ्याचशा आंब्याच्या बागांना छोटी पालवी दिसत आहे. मोहर उशिरा येईल. आंब्याचे उत्पादन मार्चच्या पुढे जाईल. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

चंद्रकांत मोकल,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ

Related

Tags: alibag newsfarmefarmerindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadReturn rainReturn rains destroy rice fieldssocial media newssocial news
Previous Post

व्यापारी संकुल ठेकेदाराच्या घशात घालण्याचा डाव

Next Post

पुढील चार दिवस मुसळधार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

मुरुड

जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे: आदेश डफळ

May 1, 2026
उरण बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. ठाकूर
उरण

उरण बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. ठाकूर

May 1, 2026
रायगडकरांसाठी नवी आरोग्यदूत इमारत
अलिबाग

अलिबाग जिल्हा रुग्णालयात गोंधळाचा कळस

May 1, 2026
विद्यार्थी पोषक आहारापासून वंचित
खालापूर

विद्यार्थी पोषक आहारापासून वंचित

May 1, 2026
उरणमध्ये उंदरांचे साम्राज्य
उरण

उरणमध्ये उंदरांचे साम्राज्य

May 1, 2026
जमीन विक्रीच्या बहाण्याने लाखोंचा गंडा
उरण

उरणमध्ये जमीन व्यवहारावरून खळबळ

May 1, 2026
Next Post
मुंबईत अवघा 35 टक्के पाऊस

पुढील चार दिवस मुसळधार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?