रेवदंडा किनार्‍यावर स्वच्छता अभियान

। रेवदंडा । प्रतिनिधी ।
साळाव जेएसडब्ल्यू व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या सयुक्त विद्यमाने रेवदंडा किनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सतिश देशमुख, राहूल धायगडे, राम कैवारी, एम.जी.पाटील, कृष्णा धुमाळ, संतोष नांदगावकर, राम मोहिते, रसिका काळे, राकेश चवरकर, प्रिया वर्तक, भानुप्रसाद, राजेंद्र बैकर, राजेश तांबडे, सुरक्षा विभागाचे प्रमुख राजेंद्र किचड व प्रितिज हाले, रत्नाकर घाग, डहाळे, आज्ञेश पाटील, सतिश कांनुगो आदींची उपस्थिती होती. विद्यार्थी सुध्दा या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. पारनाका येथून समुद्र किनारी स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला,

Exit mobile version