• Login
Tuesday, May 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

कालव्याचे पाणी पुन्हा पेटणार

Krushival by Krushival
October 15, 2023
in पोलादपूर, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाण्यासाठी बळिराजाचा पुन्हा ‌‘एल्गार’; सोमवारी पाणी जागर अभियान, बाईक, बैलगाडी रॅली, गाण्यातून प्रबोधन

| धाटाव | वार्ताहर |

संबंध रायगड जिल्ह्यासह राज्यात चर्चेत आलेल्या कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी कालव्याचा पाणीप्रश्न पुन्हा पेटणार असल्याचे स्पष्ट सूतोवाच मिळत आहे. कालव्याच्या पाण्यासाठी सोमवारी जागतिक अन्नदिनी बळिराजा पाणी जागर अभियान आंदोलन करणार आहे. पाटबंधारेच्या कार्यालयासमोरील मुंबई-गोवा महामार्ग रस्तालगत पाण्यासाठी आंदोलन होणार असल्याने सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पाणी जागर आंदोलनाची जय्यत तयारी करण्यात आली. यावर्षी कालव्याला पाणी घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. कालव्याच्या पाण्यासाठी प्रसंगी आत्मदहन करू, असा गर्भित इशारा बळिराजा फाऊंडेशनने पुन्हा एकदा दिला. त्यामुळे सोमवारच्या पाणी जागर आंदोलनातील सहभागी शेतकरी, बळिराजा नेमकी काय भूमिका घेतो, पाटबंधारेचे अधिकारी आंदोलनकर्त्यांना नेमके काय आश्वासीत करतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, कालव्याच्या पाण्यासाठी 2017पासून चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी प्रारंभी जागर अभियान आहे. कालव्याची तातडीने दुरुस्ती करावी, सिंचन हंगामात कालव्याला पाणी सोडण्यात यावे अन्यथा काय परिणाम होतील? याची प्रशासन, शासनाला कल्पना आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलनाच्या पूर्वसंस्थेला बळिराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिली, तर कालव्याच्या पाण्यासाठी बळिराजाने पुन्हा एल्गार केल्याने संबंधित सर्वच प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे बोलले जात आहे.

सोमवारी सकाळी बळिराजा फाऊंडेशनच्या मध्यवर्ती कार्यालय तळाघर येथून बाईक रॅलीद्वारे आंदोलनाला प्रारंभ होणार आहे. रॅली बोरघर, तळाघर, धाटाव, बारसोली, किल्ला, संभेमार्गे आंदोलन ठिकाणी जाणार आहे. समाज प्रबोधन गाण्यांतून पाण्याचा जागर होईल, यावेळी कोलाड नाका ते आंदोलन जागेपर्यंत बळिराजा फाऊंडेशनचे नेतृत्व बैलगाडीतून शासनाचे लक्ष वेधतील, शासनाला पाण्यासाठीची जाणीव देतील अशी अधिक रूपरेषा सचिव ॲड. दीपक भगत यांनी दिली आहे.

आंदोलनात बळिराजा फाऊंडेशनचे पदाधिकारी काय बोलतात, नेमकी काय भूमिका घेतात? याकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे आंदोलनकर्त्यांना सामोरे जात पाटबंधारेचे मुख्य कार्य. अभियंता मिलिंद पवार काय आश्वासीत करतात, कालव्याची दुरुस्ती, पाण्याबाबत काय माहिती देतात? त्यावर बळीराजा फाउंडेशनचे नेते पुढे काय रणनीती ठरवितात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, पाणी जागर आंदोलन यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत. यातून आता कालव्याचे पाणी पुन्हा पेटणार हे अधोरेखित झाले आहे.

पाण्यासाठी अनेक आंदोलने
आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्यासाठी कालवा समन्वय समिती, नंतरच्या बळीराजा फांऊडेशनने आतापर्यंत अनेक आंदोलने केली. 1 मे महाराष्ट्र दिनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले. त्याचे पडसाद थेट विधिमंडळात उमटले. कालव्याची दुरुस्ती कामे तातडीने करून पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने देताच आमरण उपोषण तूर्तास मागे घेतले होते. त्यानंतर कालव्याची दुरुस्ती करून पाणी काही अंतरावर आणण्यात प्रशासनाला यश आले. मात्र, पुढील दुष्काळग्रस्त गावांपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे आता पाऊस संपताच बळिराजा आक्रमक झाला. सिंचन हंगामात पाणी सोडण्यात यावे, असा इशारा बळिराजा फाऊंडेशनने निवेदनातून तहसील, पाटबंधारे प्रशासनाला दिला. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी जागतिक अन्न दिनी कोलाड येथे पाणी जागर अभियान होत आहे.

पाण्याअभावी भीषण टंचाई
कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्याचा इतिहास सर्वश्रुत आहे. कालव्याला आठ-दहा वर्षे पाणी नसल्याने परिसरात ऐन उन्हाळ्यात भयानक दृश्य पाहायला मिळते. पाण्याचा स्रोत संपुष्टात येत असल्याने विहिरी, बोअरवेल आटतात. त्यातच ग्रामपंचायतीच्या अनेक पाणी योजना निकामी ठरत असल्याने मुख्यत: लांढर, बोरघर, तळाघर गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. कालव्याचा पाणीप्रश्न अखेर ग्रामस्थांनी हातात घेत पाण्यासाठी लढा सुरू केला. कालव्याची तातडीने दुरुस्ती करून कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणीकडे शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी जागतिक अन्नदिनी कोलाड येथे पाणी जागर अभियान करण्यात येणार आहे.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews raigadnews social mediaonline marathi newspani tanchairaigad
Previous Post

भारत भूषवणार ऑलिंपिकचे यजमानपद?

Next Post

माथेरानमधील पांडे प्ले ग्राऊंड भागातील क्ले पेव्हर ब्लॉक सुस्थितीत

Krushival

Krushival

Related Posts

रायगडाचे पावित्र्य धोक्यात!
sliderhome

रायगडाचे पावित्र्य धोक्यात!

May 18, 2026
राजिपच्या अंतिम आराखड्यास मंजुरी
sliderhome

राजिपच्या अंतिम आराखड्यास मंजुरी

May 18, 2026
इंधनटंचाईच्या भीतीने ‌‘पॅनिक बायिंग’
sliderhome

इंधनटंचाईच्या भीतीने ‌‘पॅनिक बायिंग’

May 18, 2026
पनवेलमधील स्मशानभूमीत पाणीच नाही
sliderhome

पनवेलमधील स्मशानभूमीत पाणीच नाही

May 18, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

May 18, 2026
जंजिरा किल्ला ‘या’ तारखेपासून बंद
sliderhome

जंजिरा किल्ला ‘या’ तारखेपासून बंद

May 18, 2026
Next Post
माथेरानमधील पांडे प्ले ग्राऊंड भागातील क्ले पेव्हर ब्लॉक सुस्थितीत

माथेरानमधील पांडे प्ले ग्राऊंड भागातील क्ले पेव्हर ब्लॉक सुस्थितीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?