• Login
Friday, May 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

प्रकल्पग्रस्त जाणार शासनाच्या दारी

Krushival by Krushival
November 27, 2023
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
प्रकल्पग्रस्त जाणार शासनाच्या दारी
0
SHARES
186
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | प्रतिनिधी |

‘ शासन आपल्या दारी ‘ असे ब्रीद घेऊन मुख्यमंत्री जनतेला सामोरे जात असताना अलिबाग तालुक्यातील प्रस्तावित सांबरकुंड प्रकल्प बाधितांना प्रशासनाने मात्र एक डिसेंबर रोजी आपल्या दारी बोलावले आहे. सांबरकुंड मध्यम प्रकल्पातील संपादित जमिनीचा ‘ सानुग्रह अनुदान दर ‘ प्रकल्पग्रस्तांना सांगण्यासाठी जिल्हा नियोजन भवनातील सभागृहात बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. भरपाईची रक्कम किती मिळणार हे ऐकण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना 30 किलोमीटरपर्यंत येण्यासाठी 200 रुपयांची पदरमोड करावी लागणार आहे. यातून समाधानकारक भरपाई असेल तर ठीक नाहीतर पुन्हा रिकाम्या हातानेच शेतकऱ्यांना घराकडे परतावे लागणार आहे.

अलिबाग तालुक्यातील रामराज ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या महान खोऱ्यात सांबरकुंड मध्यम प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पामध्ये खैरवाडी , जांभूळवाडी , सांबरडोहवाडी या तीन आदिवासी वाड्यांचे पुनर्वसन होणार आहे. आहे. महान आणि महानवाडी या गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी बुडीत क्षेत्रामध्ये जाणार आहेत. सांबरकुंड मध्यम प्रकल्पाची घोषणा सरकारने केल्यानंतर कूर्म गतीने या प्रकल्पाच्या संपादनाची प्रक्रिया सुरु राहिली. 2011 मध्ये अंतिम निवडा प्रसिद्ध करण्यात आला. तोपर्यंत बाधित शेतकऱ्यांना सांबरकुंड येईल की नाही याचीच शंका होती. आता सांबरकुंड माध्यम प्रकल्पाच्या उभारणीला सरकारने युद्धपातळीवर सुरुवात केली आहे. यासाठी शेतकऱ्यांना प्रकल्प मंजूर झाला त्यावेळच्या रेडीरेकनर प्रमाणे जमिनीला भाव देऊ करण्यात आला. त्यावर शेतकऱ्यांनी प्रकल्पाला नाही तर सरकारच्या धोरणाला विरोध दर्शवून 2013 च्या भूसंपादन कायद्यानुसार जमीन संपादित करून मोबदला द्यावा अशी मागणी केली.

प्रकल्पग्रस्तांच्या या मागणीला सरकारने होकार दिला खरा, पण कायदा 2013चा लावणार सांगून शेतकऱ्यांना मोबदला देताना त्याला सानुग्रह अनुदान असे नाव दिले. दिला जाणारा मोबदला बाजारभावाच्या चार ते पाच पट मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी गुंठ्याला किमान अडीच लाख रुपयांचा दर मिळेल अशी अशा व्यक्त केली आहे. त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडे मागणीदेखील केली आहे. सांबरकुंड मध्यम प्रकल्पाचा असणारा वाढीव आणि 2013 च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे मिळणार दर देताना त्याला शेतकऱ्यांची मान्यता घेण्यासाठी बाधित शेतकऱ्यांना बैठकीसाठी जिल्हा प्रशासनाच्या दरबारात बोलावले आहे. सुमारे पावणेदोनशे हेक्टर जमीन संपादित होणार असल्याने या जमिनीची असणारे खातेदार संख्या जवळपास अडीचशे इतकीच आहे. शेतकऱ्याला वैयक्तिक बोलावणे न करता प्रकल्पग्रस्तांच्या संघटनेलाच सानुग्रह अनुदान दर सांगण्यासाठी बोलावले आहे. नियोजन भवनमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी शेतकऱ्यांना यायचे झाले तर खिशाला कात्री लावून यावे लागणार आहे.

जिल्हा प्रशासन आणि संपादन संस्था शेतकऱ्यांना शेतीचा मोबदला देताना कंजूषपणा करताना दिसत आहे. खरेतर सांबरकुंड धरण नियोजित वेळेत मार्गी लावण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. अंतिम निवाडा होऊनदेखील प्रशासनाच्या दिरंगाईमुळे धरण रखडले आहे. धारण रखडल्यामुळे त्या प्रकल्पाची किंमत वाढली आहे. शेतकऱ्यांनी नव्या भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला मागितल्यानंतर हा प्रकार समोर आला . सरकारने या चुकीमुळे महसूल विभागाला धारेवर देखील धरले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करून शेतकऱ्यांना 2013 च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला देण्यात यावा अशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जमिनीचा दर ठरविण्याचे गुणसूत्र वापरून शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा दर सांगण्यात येणार आहे.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernews alibagnews sabharkundnews social mediaonline marathi newsraigadraigad news
Previous Post

संविधानामुळे माणसाला सर्वाधिकार- ॲड. मोरे

Next Post

राज्यातील पिकांचे पावसाने नुकसान

Krushival

Krushival

Related Posts

बंद्यांना रोजगारक्षम होण्याकरिता प्रशिक्षण
रायगड

बंद्यांना रोजगारक्षम होण्याकरिता प्रशिक्षण

May 14, 2026
मुंबईच्या पाणीपुरवठ्यात कपात नाही
पनवेल

खारघरमध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

May 14, 2026
रायगडचा डंका राष्ट्रीय स्तरावर; वासांबे मोहोपाडा भारतात अव्वल
खालापूर

रायगडचा डंका राष्ट्रीय स्तरावर; वासांबे मोहोपाडा भारतात अव्वल

May 14, 2026
सथीसन होणार केरळचे नवे मुख्यमंत्री
sliderhome

सथीसन होणार केरळचे नवे मुख्यमंत्री

May 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कुरकुंडी-कोलटेंभी ग्रामपंचायतीचा संशयास्पद कारभार

May 14, 2026
मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होण्याची शक्यता
sliderhome

मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होण्याची शक्यता

May 14, 2026
Next Post
राज्यातील पिकांचे पावसाने नुकसान

राज्यातील पिकांचे पावसाने नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?