राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

| मुंबई | वृत्तसंस्था |

राज्यात 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा पहिल्या आठवड्यातच हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे येत्या 5 दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्र या भागांत तुरळक ठिकाणी अतितीव्र हवामान असणार आहे. आज ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावेळी मुसळधार पाऊस बरसू शकतो. नागरिकांनी सर्तक रहावे.

राज्यात या जिल्ह्यांना अलर्ट

ऑरेंज अलर्टः
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे
यलो अलर्टः मुंबई, पालघर, नाशिक, ठाणे, जालना, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर व विदर्भाताली काही जिल्हे
Exit mobile version