• Login
Monday, May 19, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

‘या’ तीन तालुक्यांत पाण्याचा दुष्काळ

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 18, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
‘या’ तीन तालुक्यांत पाण्याचा दुष्काळ
0
SHARES
230
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

30 हजार नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

जिल्ह्यातील अनेक धरणांमधील पाण्याचा साठा कमी होत आला आहे. त्यामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, पेण या तीन तालुक्यांत पाण्याचा दुष्काळ सुरु झाला आहे. 30 हजार 442 नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाकडून 21 टँकरची सुविधा करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्याची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 26 लाख असून, जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक गावांचा समावेश आहे. गावांतील लोकसंख्या 16 लाख 64 हजारांहून अधिक असून, लघु पाटबंधारे व जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत असलेल्या धरणांबरोबरच विहिरी, बोअरवेलद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, जिल्ह्यात तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे जमिनीमधील पाण्याची पातळीदेखील कमी होऊ लागली आहे. धरणांनीदेखील तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट जिल्ह्यातील गावांमध्ये सुरु झाले आहे. तीन ते पाच दिवस पाण्याची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागत आहेत. काही गावांमध्ये पंधरा-पंधरा दिवस पाणी येत नाही. त्यामुळे अनेकांना पाणी विकत आणावे लागत आहे.

जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्यांमध्ये पाण्याची समस्या गंभीर होऊ लागली आहे. दोन ते तीन किलो मीटर प्रवास करीत पाणी आणावे लागत आहेत. जिल्ह्यात सध्या अलिबाग, पेण, पनवेल या तालुक्यात पाण्याची समस्या भेडसावू लागली आहे. आतापासूनच पाण्यासाठी नागरिकांना विशेष करून महिलावर्गांना पायपीट करावी लागत आहे. काहीजण रात्रभर जागून पाणी भरत आहेत, तर काही जण भरउन्हात डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अलिबाग, पेण व पनवेल तालुक्यातील 58 ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामध्ये 14 गावे व 44 वाड्यांचा समावेश आहे. या तीन तालुक्यांतील 30 हजार 442 नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने टँकरचा आधार घेतला आहे. 21 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.

सरकारी टँकर गायब
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सरकारी टँकरची सुविधा उपलब्ध केली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील सरकारी टँकर कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून खासगी टँकरचा आधार घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. प्रशासनाच्या या कारभारामुळे सरकारचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जलजीवनच्या आडात पाणीच नाही
प्रतिव्यक्ती 55 लीटर पाणी मिळावे यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन मिशन योजना सुरु करण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात आली. या योजनेसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्यांमध्ये विहिरी, पाणी साठवण टाक्या बांधण्यात आल्या. त्यामुळे पाण्याची समस्या सुटण्याची आशा रायगड जिल्ह्यातील नागरिकांना होती. मात्र, तो फोल ठरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यामध्ये जानेवारीपासूनच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जलजीवन योजनेंतर्गत कामे करूनही आडात पाणी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpenraigadsocial media newssocial newswaterwater issues
Previous Post

साडेतीन टन प्लास्टिक जप्त

Next Post

शेकापचे म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील यांच्यावर आभाळच कोसळलं

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

विचार बाजूला सारणाऱ्यांना सणसणीत चपराकः ॲड. गौतम पाटील
sliderhome

विचार बाजूला सारणाऱ्यांना सणसणीत चपराकः ॲड. गौतम पाटील

May 19, 2025
सरदार निवडलेत, आजपासून युद्धाला सुरुवातः ॲड. मानसी म्हात्रे
sliderhome

सरदार निवडलेत, आजपासून युद्धाला सुरुवातः ॲड. मानसी म्हात्रे

May 18, 2025
गोरगरीबांची ढाल बनून लढायचे आहेः चित्रलेखा पाटील
sliderhome

गोरगरीबांची ढाल बनून लढायचे आहेः चित्रलेखा पाटील

May 18, 2025
लढण्यासाठी सज्ज व्हाः जयंत पाटील
sliderhome

लढण्यासाठी सज्ज व्हाः जयंत पाटील

May 18, 2025
लष्कर- ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाहचा खात्मा
sliderhome

लष्कर- ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाहचा खात्मा

May 18, 2025
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; आठ जणांचा मृत्यू
sliderhome

सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; आठ जणांचा मृत्यू

May 18, 2025
Next Post
दुर्दैवी! भेंडखळ तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

शेकापचे म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील यांच्यावर आभाळच कोसळलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?