• Login
Saturday, July 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आंबा उत्पादकांना मदत कधी मिळणार; आ. जयंत पाटील यांचा सवाल

Santosh Raul by Santosh Raul
March 8, 2023
in sliderhome, मुंबई, राजकीय, राज्यातून, शेती
0 0
0
रोडपालीत सिडको भूखंडावर अनधिकृत बांधकामे
0
SHARES
85
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दोन दिवस पडलेल्या अवकाळीमुळे तीन वर्षांनी येणारा आंब्याचा मोहर गळून पड़ला आहे. बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत कधी मिळणार? असा संतप्त सवाल शेकाप आ. जयंत पाटिल यांनी बुधवारी सरकारला केला.

विधानपरिषदेत या मुद्यावर बोलताना जयंत पाटील हे कमालीचे आक्रमक झाले होते. ते पुढे म्हणाले की, हवामान खात्याचे अंदाज अचूक ठरत आहेत. अवकाळी पाऊस येणार हे त्यांनी आधीच सांगितले होते. मग यंत्रणा काय करत होती? ग्लोबल वॉर्मिंग, निसर्गाची अवकृपा याची हवामान खाते पूर्वकल्पना देते, त्यात काही सुधारणा करणार की नाही, अशा प्रश्‍नांचा भडिमारच राज्यकर्त्यांवर केला. त्याचबरोबर गेल्यावेळी वादळामुळे नुकसान झाले होत त्या नुकसान भरपाई पोटीचे 3 हजार कोटी रुपये अद्याप मिळाले नाहीत, हे सुद्धा त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.

यावर रायगडचे पालकमंत्री उदय सामंत उत्तरा दाखल सांगितले की, मागच्या सरकारच्या काळात नैसर्गिक आपत्तिच्या नुकसान भरपाईपोटी 3 हजार कोटी जाहिर झाले मात्र ते वितरित झाले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिस्थितिचा आढावा घेऊन 2883 कोटी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी 800 कोटी रुपये रायगड जिल्ह्याला तर 800 कोटी रत्नागिरी जिल्ह्याला पायाभूत सुविधे करिता वितरित करण्यात आले असे सामंत यांनी सांगितले .

संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे झाले आहेत. पालघर सह सात जिल्हयामध्ये अंदाजे 13,729 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी 6800 रुपये मदत होती. आता 10 ह्जार रुपये करण्यात आली आहे. 2 हेक्टरची नुकसान भरपाईची मर्यादा 3 हेक्टर पर्यन्त वाढवली आहे. तर 33 टक्यांपेक्षा खाली नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांसाठी वेगळा निर्णय घेण्याची गरज नाही. जिल्हाधिकार्‍यांना त्या प्रमाणे सूचना देण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत उत्तर देताना सांगितले .

सिडकोची भूसंपादन प्रक्रिया थांबवा
उरण तालुक्यातील मौजे चाणजे, रानवड, नागाव, बोकडवीरा, पागोटे, फुंडे, नवघर या सात गावांतील सुमारे 366 हेक्टर भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करा, अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी तारांकित प्रश्‍नाद्वारे विधान परिषदेत केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ठ केल आहे की, ठाणे रायगड जिल्हयातील 95 गावातील जमिनी सार्वजनिक प्रयोजनाकरीता भूसंपादन केले आहे. त्यासाठी सिड़कोची नवनगर प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. सात गावांतील गावठाण क्षेत्र वगळून इतर जमिनी अधिसूचनेद्वारे नवी मुंबई प्रकल्पासाठी संपादित आहेत. मात्र उपरोक्त गावांचा हरित पट्टा असा उल्लेख दिसत नाही. 7 गावातील असंपादित जमिनींवर नियोजन प्राधिकारी यांच्या परवानगीशिवाय भुधारकांनी बांधली आहेत . 12/10/2022 रोजी अधिसूचने नुसार हरकती व सूचना यांची तपासणी करून संमती निवाड्याद्वारे जमिनीच्या संपादनाची कार्यवाही करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांच्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

Related

Tags: alibagbhai jayant patilindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramango newsmango treesMangoanmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmla jayant patilmumbainewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical newspoliticspwppwp newsraigadskpskp alibagskp mumbaiskp newssocial mediasocial news
Previous Post

प्रशांत नाईक मित्रमंडळ संचालित रूग्णवाहिकेचे लोकार्पण

Next Post

ई-रिक्षासाठी माथेरानकरांची एकजूट

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

महिलेला छेडणे पडले महागात

July 10, 2026
खरीपातील 14 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा
sliderhome

खरीपातील 14 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा

July 10, 2026
Raigad Dam: रायगडातील 20 धरणे तुडुंब
sliderhome

Raigad Dam: रायगडातील 20 धरणे तुडुंब

July 10, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

MSRTC Financial Loss: अतिवृष्टीमुळे एसटी तोट्यात

July 10, 2026
अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका
sliderhome

अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका

July 10, 2026
sliderhome

बेली पुलावर अपघात

July 10, 2026
Next Post
ई-रिक्षासाठी माथेरानकरांची एकजूट

ई-रिक्षासाठी माथेरानकरांची एकजूट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?