• Login
Friday, February 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बळीराजाच्या शिवारात फुलला मोत्याचा दाणा

Krushival by Krushival
October 19, 2021
in sliderhome, रायगड, शेती
0 0
0
बळीराजाच्या शिवारात फुलला मोत्याचा दाणा
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नैसर्गित आपत्तीवर मात करीत पिकविले जित्राब
। अलिबाग । सायली पाटील ।
कधी धो धो कोसळणारा….तर कधी ओढ लावणारा…तरीही न डगमगता काळ्या आईची नितांत सेवा करणार्‍या बळीराजाच्या शिवारात यावर्षीही मोत्याचे पीक फुलले आहे. आता हे शिवाराती धन घरात आणण्याची घाई सुरु झालेली आहे. संकटाची मालिका अजूनही संपलेली नसल्याने शेतकर्‍यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे. रायगड जिल्हा हा भाताचा कोठार म्हणून उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. औद्योगिकीकरण, नागरीकरण झपाट्याने वाढत असले तरी अजूनही रायगडात शेती हाच मुख्य व्यवसाय मानला जात आहे.

मजुरांची कमतरता
सध्या शेतात भात तयार झाल्याने बरेच ठिकाणी बळीराजा भात कापणीत व्यस्त झाला आहे. मात्र शेतमजुरांच्या कमतरतेमुळे आजही शेतीची कामे खोळंबली असल्याचे तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे. शेतात तयार झालेल्या पीकाने बळीराजा जरी सुखावला असला तरीही डोक्यावर असणार्‍या परतीच्या पावसाच्या टांगत्या तलवारीमुळे शेतकर्‍यांच्या मनातील धास्ती अजूनही कायम आहे. परतीचा पाऊस हा शेतात कष्टाने उभारलेल्या डोलार्‍याला क्षणार्धात होत्याचं नव्हतं करेल की काय? अशी भीती सध्या सर्वच शेतकर्‍यांमध्ये पाहायला मिळत आहे.

उत्पादन क्षेत्र घटले
गेल्या 3-4 वर्षांची सरासरी पाहता संपूर्ण रायगड जिल्ह्यातील 1 लाख 5 हजार हेक्टर इतके क्षेत्र हे लागवडीखालील असून सध्या चालू वर्षात 94 हजार 327 हेक्टर इतक्या क्षेत्रामध्ये लागवड झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील उत्पादन क्षेत्र कमी झाल्याचे जाणवत आहे.

एकीकडे पीकांवर लागणार्‍या किडींमुळे यंदा फारसे नुकसान झाले नसल्याने शेतकर्‍यांची चिंता जरी कमी झाली होती परंतु, दुसरीकडे वादळ आणि अवकाळी पाऊस याने झालेल्या शेतीच्या नुकसानामुळे जवळपास सगळच उद्ध्वस्त झाल्याचं चित्र दिसत आहे. शेतीचे नुकसान झाल्यास अनेक योजना तसेच इन्श्युरन्सेस उपलब्ध असल्याची व त्या सर्व योजना तसेच इन्श्युरन्सेस शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवून त्यांना त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषीविभाग प्रयत्नशील असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक उज्वला बाणखेले यांनी कृषीवलशी बोलताना दिली.

रब्बीची लागवड करा
रायगडातील सर्वच शेतकर्‍यांनी अवकाळी पाऊस आणि ओढावणार्‍या नैसर्गिक आपत्तींमुळे आर्थिकदृष्ट्या उद्भवणार्‍या संकटांवर रडत बसण्यापेक्षा त्यावर उपाय म्हणून रब्बी पीकांकडे लक्ष देणे आता जास्त गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या शेतकर्‍यांकडे आधीच सर्व कच्चा माल उपलब्ध आहे. परंतु त्याचा उपयोग शेतकर्‍यांनी बिझनेससाठी करणे गरजेचे आहे. आपण त्याचा नीट वापर न केल्याने बाकीचे लोक त्याचा मोठा बिझनेस उभा करत आहेत. ही अतिशय खेदजनक बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्या रायगडातील शेतकरी हा पिकवलेली भाजी किंवा पिकवलेलं धान्य हे फक्त कुटुंबापुरतं मर्यादित ठेवतो किंवा लगेचच विक्रेत्यांना विकून टाकतो. परंतु, त्यातून काही मोठं करता येईल याचा विचार करत नाही. म्हणून शेतकर्‍यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.
बाराही महिने झाडावर येणारा नारळ सुकेपर्यंत वाट बघत बसण्यापेक्षा त्याला जर आधीच सुकवला तर सुक्या खोबर्‍याची बाजारातील वाढती मागणी पाहता मोठ्या प्रमाणात उद्योग उभा राहू शकतो.

हातचं सोडून पळत्याच्या मागे
जिल्हा अधिक्षक कृषीअधिकारी, उज्ज्वला बाणखेले या अलिबागमधील एका हॉटेलमध्ये गेल्या असता तिथे त्यांनी कल्पवृक्षाच्या झाडांपासून बनविलेल्या शोभिवंत वस्तु टांगलेल्या पाहिल्या असता त्यांनी फार उत्सुकतेने तिथल्या हॉटेल मालकाला या वस्तु कुठून आणल्याचे विचारले असता या वस्तु अ‍ॅमेझॉनवरून आणल्याचे सांगितले. याबाबतीत त्यांच्याशी संवाद साधला असता आपल्या शेतकर्‍यांकडे आधीच सर्व कच्चा माल उपलब्ध असतानादेखील आपण त्याचा नीट वापर न केल्याने बाकीचे लोक त्याचा मोठा बिझनेस उभा करत आहेत. अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

  • जास्तीत जास्त वृक्षारोपण करून प्रदूषण अटोक्यात आणयला हवं. आणि यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून सुरूवात करायला हवी. तसेच अवकाळी पाऊस आणि ओढावणार्‍या नैसर्गिक आपत्तींमुळे आर्थिकदृष्ट्या उद्भवणार्‍या संकटांवर रडत बसण्यापेक्षा त्यावर उपाय करणं महत्वाचं आहे.
  • -उज्ज्वला बाणखेले, जिल्हा अधिक्षक कृषीअधिकारी
  • अवकाळी पावसाने केलेल्या अतिवृष्टीमुळे आधीच पीक पडलं होतं. त्यात आता परतीच्या पावसाचा धोका तर आहेच परंतु, शेतमजुरांच्या कमतरतेमुळे शेतीची कामेदेखील खोळंबली आहेत.
  • -सुरेखा पाटील, झिराड, शेतकरी

Related

Tags: farmfarmersmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

पारगाव ग्रामपंचायततर्फे मोफत लसीकरण

Next Post

राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन

Krushival

Krushival

Related Posts

पनवेल

फी थकबाकीमुळे विद्यार्थ्याला परीक्षेतून रोखले

February 26, 2026
महासत्तेचे स्वप्न जमिनीशिवाय अशक्य: मयांक गांधी
sliderhome

महासत्तेचे स्वप्न जमिनीशिवाय अशक्य: मयांक गांधी

February 26, 2026
अलिबाग नगरपरिषदेचे बजेट सादर
sliderhome

अलिबाग नगरपरिषदेचे बजेट सादर

February 26, 2026
घोटभर पाण्यासाठी आदिवासींचा एल्गार
sliderhome

घोटभर पाण्यासाठी आदिवासींचा एल्गार

February 26, 2026
सुनंदा पवार यांचे निधन
sliderhome

सुनंदा पवार यांचे निधन

February 26, 2026
श्रीवर्धनमध्ये लसींचा भीषण तुटवडा?
sliderhome

श्रीवर्धनमध्ये लसींचा भीषण तुटवडा?

February 26, 2026
Next Post
डी.फार्मसी प्रवेशासाठी मुदतवाढ

राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?