• Login
Wednesday, March 22, 2023
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
  • नांदेड
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
  • नांदेड
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बळीराजाच्या शिवारात फुलला मोत्याचा दाणा

Krushival by Krushival
October 19, 2021
in sliderhome, रायगड, शेती
0 0
0
बळीराजाच्या शिवारात फुलला मोत्याचा दाणा
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नैसर्गित आपत्तीवर मात करीत पिकविले जित्राब
। अलिबाग । सायली पाटील ।
कधी धो धो कोसळणारा….तर कधी ओढ लावणारा…तरीही न डगमगता काळ्या आईची नितांत सेवा करणार्‍या बळीराजाच्या शिवारात यावर्षीही मोत्याचे पीक फुलले आहे. आता हे शिवाराती धन घरात आणण्याची घाई सुरु झालेली आहे. संकटाची मालिका अजूनही संपलेली नसल्याने शेतकर्‍यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे. रायगड जिल्हा हा भाताचा कोठार म्हणून उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. औद्योगिकीकरण, नागरीकरण झपाट्याने वाढत असले तरी अजूनही रायगडात शेती हाच मुख्य व्यवसाय मानला जात आहे.

मजुरांची कमतरता
सध्या शेतात भात तयार झाल्याने बरेच ठिकाणी बळीराजा भात कापणीत व्यस्त झाला आहे. मात्र शेतमजुरांच्या कमतरतेमुळे आजही शेतीची कामे खोळंबली असल्याचे तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे. शेतात तयार झालेल्या पीकाने बळीराजा जरी सुखावला असला तरीही डोक्यावर असणार्‍या परतीच्या पावसाच्या टांगत्या तलवारीमुळे शेतकर्‍यांच्या मनातील धास्ती अजूनही कायम आहे. परतीचा पाऊस हा शेतात कष्टाने उभारलेल्या डोलार्‍याला क्षणार्धात होत्याचं नव्हतं करेल की काय? अशी भीती सध्या सर्वच शेतकर्‍यांमध्ये पाहायला मिळत आहे.

उत्पादन क्षेत्र घटले
गेल्या 3-4 वर्षांची सरासरी पाहता संपूर्ण रायगड जिल्ह्यातील 1 लाख 5 हजार हेक्टर इतके क्षेत्र हे लागवडीखालील असून सध्या चालू वर्षात 94 हजार 327 हेक्टर इतक्या क्षेत्रामध्ये लागवड झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील उत्पादन क्षेत्र कमी झाल्याचे जाणवत आहे.

एकीकडे पीकांवर लागणार्‍या किडींमुळे यंदा फारसे नुकसान झाले नसल्याने शेतकर्‍यांची चिंता जरी कमी झाली होती परंतु, दुसरीकडे वादळ आणि अवकाळी पाऊस याने झालेल्या शेतीच्या नुकसानामुळे जवळपास सगळच उद्ध्वस्त झाल्याचं चित्र दिसत आहे. शेतीचे नुकसान झाल्यास अनेक योजना तसेच इन्श्युरन्सेस उपलब्ध असल्याची व त्या सर्व योजना तसेच इन्श्युरन्सेस शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवून त्यांना त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषीविभाग प्रयत्नशील असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक उज्वला बाणखेले यांनी कृषीवलशी बोलताना दिली.

रब्बीची लागवड करा
रायगडातील सर्वच शेतकर्‍यांनी अवकाळी पाऊस आणि ओढावणार्‍या नैसर्गिक आपत्तींमुळे आर्थिकदृष्ट्या उद्भवणार्‍या संकटांवर रडत बसण्यापेक्षा त्यावर उपाय म्हणून रब्बी पीकांकडे लक्ष देणे आता जास्त गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या शेतकर्‍यांकडे आधीच सर्व कच्चा माल उपलब्ध आहे. परंतु त्याचा उपयोग शेतकर्‍यांनी बिझनेससाठी करणे गरजेचे आहे. आपण त्याचा नीट वापर न केल्याने बाकीचे लोक त्याचा मोठा बिझनेस उभा करत आहेत. ही अतिशय खेदजनक बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्या रायगडातील शेतकरी हा पिकवलेली भाजी किंवा पिकवलेलं धान्य हे फक्त कुटुंबापुरतं मर्यादित ठेवतो किंवा लगेचच विक्रेत्यांना विकून टाकतो. परंतु, त्यातून काही मोठं करता येईल याचा विचार करत नाही. म्हणून शेतकर्‍यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.
बाराही महिने झाडावर येणारा नारळ सुकेपर्यंत वाट बघत बसण्यापेक्षा त्याला जर आधीच सुकवला तर सुक्या खोबर्‍याची बाजारातील वाढती मागणी पाहता मोठ्या प्रमाणात उद्योग उभा राहू शकतो.

हातचं सोडून पळत्याच्या मागे
जिल्हा अधिक्षक कृषीअधिकारी, उज्ज्वला बाणखेले या अलिबागमधील एका हॉटेलमध्ये गेल्या असता तिथे त्यांनी कल्पवृक्षाच्या झाडांपासून बनविलेल्या शोभिवंत वस्तु टांगलेल्या पाहिल्या असता त्यांनी फार उत्सुकतेने तिथल्या हॉटेल मालकाला या वस्तु कुठून आणल्याचे विचारले असता या वस्तु अ‍ॅमेझॉनवरून आणल्याचे सांगितले. याबाबतीत त्यांच्याशी संवाद साधला असता आपल्या शेतकर्‍यांकडे आधीच सर्व कच्चा माल उपलब्ध असतानादेखील आपण त्याचा नीट वापर न केल्याने बाकीचे लोक त्याचा मोठा बिझनेस उभा करत आहेत. अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

  • जास्तीत जास्त वृक्षारोपण करून प्रदूषण अटोक्यात आणयला हवं. आणि यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून सुरूवात करायला हवी. तसेच अवकाळी पाऊस आणि ओढावणार्‍या नैसर्गिक आपत्तींमुळे आर्थिकदृष्ट्या उद्भवणार्‍या संकटांवर रडत बसण्यापेक्षा त्यावर उपाय करणं महत्वाचं आहे.
  • -उज्ज्वला बाणखेले, जिल्हा अधिक्षक कृषीअधिकारी
  • अवकाळी पावसाने केलेल्या अतिवृष्टीमुळे आधीच पीक पडलं होतं. त्यात आता परतीच्या पावसाचा धोका तर आहेच परंतु, शेतमजुरांच्या कमतरतेमुळे शेतीची कामेदेखील खोळंबली आहेत.
  • -सुरेखा पाटील, झिराड, शेतकरी

Related

Tags: farmfarmersmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

पिडीतेला न्याय मिळेपर्यंत गेल बंदच; ग्रामस्थांचा निर्धार

March 21, 2023
sliderhome

परिचारीका व अधिपरिचारकांची दीड कोटीची फसवणूक; अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

March 21, 2023
sliderhome

मूलभूत सुविधांसाठी आदिवासींचे आमरण उपोषण

March 21, 2023
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
मुरुड

कोर्लई कथित बंगले प्रकरण: तत्कालीन ग्रामसेवकांना दिलासा

March 21, 2023
जलदिनानिमित्त जिल्ह्यात आज विशेष ग्रामसभा
अलिबाग

जलदिनानिमित्त जिल्ह्यात आज विशेष ग्रामसभा

March 21, 2023
झुंझार टेनिस क्रिकेट स्पर्धा
अलिबाग

झुंझार टेनिस क्रिकेट स्पर्धा

March 21, 2023

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Archives

  • March 2023
  • February 2023
  • January 2023
  • December 2022
  • November 2022
  • October 2022
  • September 2022
  • August 2022
  • July 2022
  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • December 2021
  • November 2021
  • October 2021
  • September 2021
  • August 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021
  • January 1970
  • July 220

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Leaftech.in

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
  • नांदेड
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Leaftech.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?