• Login
Saturday, April 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

उष्णतेमुळे फळांचा राजा संकटात

Antara Parange by Antara Parange
March 4, 2025
in कोंकण, रत्नागिरी
0 0
0
उष्णतेमुळे फळांचा राजा संकटात
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आंबा बागायतदार चिंतेत

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

आंबा हंगामाला पोषक वातावरण असताना गेल्या काही दिवसांपासून वाढलेली उष्णता आंबा पिकांवर दुष्परिणाम करणारी ठरत आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी सर्वाधिक 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नागरिकांना उष्णतेची झळ असाहाय्य होत असताना आंबा पीकही त्यातून सुटलेले नाही. उच्च तापमानामुळे आंब्यावर डाग तसेच, फळगळतीला सुरुवात झाली आहे. आधीच उत्पादन कमी असताना उष्णतेमुळे आंबा डागाळून खराब होत आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत पडले आहे.

सध्या उष्णतेमुळे आंबा पिकावरही विपरीत परिणाम होत आहे. जिल्ह्यात आंबा पीक वाढीच्या काळात किमान तापमान 22 ते 25 अंश असते; तर कमाल तापमान हे 30 ते 32 अंश असते. मात्र, यंदाच्या वाढत्या तापमानामुळे प्रथमच उष्णतेमुळे फळांचा राजा संकटात आला आहे. दरवर्षी आंबा पिकाला नैसर्गिक संकटाचा सामना करावाच लागतो. आंबा पिक दिवसेंदिवस खर्चिक बनले असून, उत्पादनासाठी केलेला खर्चही निघत नसल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे.

त्यामुळे पिक वाचवण्यासाठी बागायतदारांची धडपड सुरू असून नैसर्गिक संकटापुढे वापरलेले पर्याय सध्यातरी कमकुवत ठरत आहेत. कारण या काळात आंबा झाडाला पाण्याची आवश्यकता असते. परंतु, उष्णतेमुळे भूजल पातळी कमी होवू लागली आहे. त्याचबरोबर इतक्या झाडांना पाणी पुरवणे अशक्य झाले आहे. गतसाली पावसाळा थोडा लांबला. यामुळे पालवी मोठ्या प्रमाणात आली. डिसेंबर महिन्यात थंडीही चांगली पडली. यामुळे मोहरपण मोठ्या प्रमाणात आला. मात्र, फुलोरा सर्वाधिक राहिला, पण फळधारणा अत्यल्पच झाली. एकूणच या वर्षी आंबा पीक संकटात असताना या उष्णतेच्या लाटेने त्यात भर पडली आहे.

जंगलतोडीमुळे तापमानवाढ
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. दररोज शेकडो ट्रक लाकूड भरून परजिल्ह्यात जात आहे. अक्षरश: जंगले ओस पडत आहेत. शेवटी याचा विपरीत आणि दूरगामी परिणाम आता सोसावा लागत आहे. उष्णतेत वाढ होऊ लागली आहे.

Related

Tags: heatindiakrushival mobile appmaharashtramangomango newsmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsratnagiriratnagiri newssocial media newssocial newsTemperature rise
Previous Post

ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

Next Post

शेतीपूरक व्यवसायासाठी हजारो शेतकर्‍यांना बँकांचा आधार

Antara Parange

Antara Parange

Related Posts

रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होण्यापूर्वीच टोल वसुली होणार!

April 22, 2026
कोंकण

देवगड समुद्रात वादळाच्या तडाख्यात नौका बुडाली

April 22, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळला

April 14, 2026
मालवण देवलीमध्ये घरात कोसळला बर्फाचा गोळा
कोंकण

मालवण देवलीमध्ये घरात कोसळला बर्फाचा गोळा

April 12, 2026
नवी मुंबईत गोळीबाराचा थरार
sliderhome

कणकवलीत दोघांवर गोळीबार

April 9, 2026
वेळासमध्ये कासव महोत्सवाचा श्री गणेशा
sliderhome

वेळासमध्ये कासव महोत्सवाचा श्री गणेशा

April 8, 2026
Next Post
शेतीपूरक व्यवसायासाठी हजारो शेतकर्‍यांना बँकांचा आधार

शेतीपूरक व्यवसायासाठी हजारो शेतकर्‍यांना बँकांचा आधार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?