• Login
Wednesday, June 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कर्जतला पाणीटंचाईचे चटके

Krushival by Krushival
April 11, 2022
in कर्जत, रायगड
0 0
0
कर्जतला पाणीटंचाईचे चटके
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शासनाच्या ट्रँकरला मंजुरी नाही
‘जीवनज्योत’चा पाणीटंचाई निवारण्याचा प्रयत्न

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्याच्या आदिवासी भागाला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. आदिवासी भागात महिलांना काही किलोमीटर अंतर जाऊन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी डोक्यावरून पाण्याचे हांडे आणावे लागत आहेत. दरम्यान, कर्जत पंचायत समितीकडून सरकारी नियम पुढे केले जात आहेत आणि त्यामुळे आदिवासी लोकांच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी जीवनज्योत सामाजिक संस्था सरसावली असून, पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. पाच आदिवासी वाड्या आणि एक आश्रम येथे या संस्थेकडून टँकरने पाणी पोहोचवले जात आहे.

कर्जत या भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागात वसलेल्या तालुक्यातील अर्ध्या भागात उन्हाळा सुरू झाला की पाणीटंचाईची स्थिती निर्माण होते. तालुक्यातील 58 आदिवासी वाड्या आणि 23 गावांमध्ये शासनाच्या पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार पाणीटंचाई आहे.ती पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाकडे तो आराखडा जानेवारी महिन्यात पाठविण्यात आला आहे. मार्चअखेरपासून कर्जत तालुक्याच्या दुर्गम भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अनेक आदिवासीवाड्यांमधील आदिवासी ग्रामस्थ हे आपल्या भागात पाणीटंचाई निर्माण झाली असून, महिलांना काही किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागत असल्याचे कर्जत पंचायत समितीत जाऊन सांगितले.कर्जत पंचायत समितीमध्ये लोकनियुक्त पदाधिकारी असताना तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सभापती-उपसभापती असायचे आणि तात्काळ पाणीटंचाईग्रस्त भागाला टँकरने पाणीपुरवठा सुरू व्हायचा. मात्र, सध्या पंचायत समितीवर प्रशासक असल्याने तालुक्याच्या आदिवासी आणि ग्रामीण भागातून आलेल्या ग्रामस्थांची दाद फिर्याद घ्यायला कोणी नाही. त्यामुळे पाणीटंचाईच्या स्थितीबद्दल सांगायला गेल्यावर पंचायत समितीचे प्रमुख अधिकारी कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात.त्याचवेळी प्रशासन आपली कैफियत ऐकून घेत नसल्याने कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल सुरू आहेत.

तालुक्यातील शिलार, ताडवाडी, मोरेवाडी, सुतारवाडी, बनाचीवाडीमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या आदिवासी लोकांनी कर्जत पंचायत समितीकडे टँकरची मागणी केली. मात्र, कर्जत पंचायत समितीने कागदपत्रांची ढाल पुढे करीत पाणीटंचाई नाही, असे ठरवून टँकरने पाणीपुरवठा करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सरकारी टँकरचे पाणी मिळत नाही ही भावना नेहमीप्रमाणे आतादेखील कायम असून, शासनाच्या टँकरची वाट न पाहता तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यांमधील महिला पिण्याचे पाणी आणण्यासाठी पायपीट करीत आहेत.

अन् पोहोचले टँकर
शेवटी कळंब ग्रामपंचायतीमधील सुतारपाडा, सुतारवाडी तसेच पाथरज ग्रामपंचायतीमधील ताडवाडी, मोरेवाडी, शिलार येथील आदिवासी लोकांनी सामाजिक संघटनांकडे पाण्याच्या टंचाईची कैफियत मांडली. शेवटी गेली अनेक वर्षे आदिवासी भागात सरकारी ट्रँकर नसेल पोहचत तर आपली यंत्रणा वापरून ट्रँकर पोहचवणारे जीवनज्योत सामाजिक संस्था यांच्याकडे धाव घेतली. या संघटनेचे अध्यक्ष कांबळे आणि सचिव राजेश गायकवाड यांनी निर्णय घेऊन पिण्याचे पाणी टँकरच्या माध्यमातून पोहचवले आहे. पाण्याची टंचाई उद्भवलेल्या पाथरज ग्रामपंचायतीमधील ताडवाडी, मोरेवाडी, शिलार आणि शिलार येथील प्रेम कुटीर वृद्धाश्रम येथे आता दर दोन दिवसांनी जीवनज्योत सामाजिक संस्थेकडून पाण्याचा टँकर पोहोचणार आहे. त्याचवेळी तालुक्यातील बनाची वाडी आणि कळंब सुतारपाडा येथे देखील पाण्याचे टँकर पोहोचले आहेत.

आमच्याकडे कोणत्याही पाणीटंचाईग्रस्त वाडी आणि गावातून प्रस्ताव आलेले नाहीत. मात्र, खासगी स्वयंसेवी संस्था पाणी वितरण करीत असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ पाणीपुरवठा विभागाला त्या सर्व वाड्यांमध्ये जाण्याची सूचना करण्यात आली आहे. तेथील अहवाल आल्यानंतर आम्ही ग्रामसेवक यांच्याकडून प्रस्ताव बनवून घेऊ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून देऊ. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवानगी आल्यानंतर आम्ही टँकर सुरू करण्याची कार्यवाही करू. – चंद्रकांत साबळे, गटविकास अधिकारी, कर्जत पंचायत समिती

– चंद्रकांत साबळे, गटविकास अधिकारी, कर्जत पंचायत समिती

आम्ही अनेक वर्षे पाणीटंचाई भागात पाणी पुरविण्याचे काम करीत आहोत. ग्रामस्थांच्या मागणीनुसार 26 मार्चपासून टँकर सुरू केले असून, पाणीटंचाई दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

– राजेश गायकवाड, सचिव, जीवनज्योत सामाजिक संस्था

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigad
Previous Post

जिल्ह्यात लोकअदालतीचे आयोजन

Next Post

सरकारी रुग्णालयांत औषधटंचाई

Krushival

Krushival

Related Posts

Neral Crime News: अल्पवयीन मुलावर गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक
sliderhome

Neral Crime News: अल्पवयीन मुलावर गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक

June 10, 2026
CCTV Surveillance At Ports: किनाऱ्यावर हायटेक पहारा
sliderhome

CCTV Surveillance At Ports: किनाऱ्यावर हायटेक पहारा

June 9, 2026
sliderhome

Rice Sowing: पेरणीची घाई टाळा

June 9, 2026
sliderhome

School Tree Plantation: शाळांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट

June 9, 2026
Shekap News: पोलीस पाटीलांची पदे तात्काळ भरा: सुरेश घरत
sliderhome

Shekap News: पोलीस पाटीलांची पदे तात्काळ भरा: सुरेश घरत

June 9, 2026
कधी बरसणार मेघराजा?
खालापूर

कधी बरसणार मेघराजा?

June 9, 2026
Next Post
सरकारी रुग्णालयांत औषधटंचाई

सरकारी रुग्णालयांत औषधटंचाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?