• Login
Friday, June 20, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्या; शेकापची मागणी

Santosh Raul by Santosh Raul
June 5, 2025
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्या; शेकापची मागणी
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

अवकाळी पावसामुळे शेतकरी, मच्छिमार, बागायतदार यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांची पडझड होऊन वित्तहानी झाली आहे. सरकारने जिल्ह्यातील शेतकरी, मच्छिमार, बागायतदार तसेच नुकसानग्रस्तांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत आणि तातडीने भरपाई देण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी शेकाप राज्य मीडिया सेलच्या अध्यक्षा तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी, बागायतदार, मच्छिमार, तसेच सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, त्यांना अद्याप सरकारसह प्रशासनाकडून मदतीचा हात देण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या न्याय्य हक्कासाठी अलिबाग येथील शेकाप भवन येथे गुरुवारी (दि.5) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या.

यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, शेतकरी संघ अलिबाग तालुका अध्यक्ष अनिल गोमा पाटील, शेकाप मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष परशुराम गजने, पी.डी. कटोर, शेकाप अलिबाग तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, रायगड जिल्ह्यामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे शेतकरी, बागायतदार व मच्छिमार यांचे खूप मोठे नुकसान झाले. पावसाळी भातपीक लागवड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. अवकाळी पावसामुळे भातपिकांसह आंबा, काजू व इतर पिकांची मोठी हानी झाली. वादळी वाऱ्यामुळे दोनशेहून अधिक घरांची पडझड झाली. घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील धान्य, विद्युत उपकरणे भिजून नुकसान झाले. पूरसदृश्य परिस्थितीमुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पावसाळा सुरु होण्यापूर्वी आठ दिवस अगोदर जिल्ह्यात पेरणीची कामे केली जातात. परंतु, अवकाळी पावसात शेते पाण्याने भरली. अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे भातपेरणी करणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रो पेरणी करावी लागणार आहे. त्याचा 50 टक्क्यांपेक्षा अधिक उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खारेपाटातील शेतकऱ्यांही त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावीत.

तसेच, मे महिन्यामध्ये पंधरा ते वीस दिवस वादळी पाऊस झाला. या पावसामुळे मासेमारीवर बंदी घालण्यात आली. मच्छिमारांवर मासेमारीचा व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. सुक्या मासळीचे नुकसान झाले. त्यामुळे मच्छिमारांची खूप मोठी हानी झाली आहे. शेतकरी, मच्छिमारांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात त्यांचे नुकसान झाले आहे. सरकारने जिल्ह्यातील शेतकरी, मच्छिमार, बागायतदार तसेच नुकसानग्रस्तांना भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई देण्यासाठी पावले उचलण्यात यावी, अशी शेकापच्यावतीने मागणी करण्यात येत असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

मंत्री, आमदारांना मच्छिमार, शेतकऱ्यांचा विसरः ॲड. मानसी म्हात्रे
जिल्ह्यात अनेक घटक वंचित आहेत. स्त्री सुरक्षेबरोबरच रस्ता, पाणी, आरोग्य असे अनेक प्रश्न जिल्ह्यामध्ये प्रलंबित आहेत. कोकणचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील मार्ग खडतर आहे. मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था बिकट आहे. अवकाळी पावसात मच्छिमार, शेतकरी, बागायतदारांचे खूप मोठे नुकसान झाले. या विषयावर कोणीही बोलायला तयार नाही. जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री, आमदार असताना शेतकरी, मच्छिमारांच्या प्रश्नावर बोलत नाहीत, हे रायगडचे दुर्दैव आहे. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे काम शेकापने केले आहेत. मच्छिमार, शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध झाला पाहिजे. या भूमिकेतून शेकाप पुढील लढा देणार आहे, असे शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे म्हणाल्या आहेत.
रायगडातील जनता वाऱ्यावरः ॲड. गौतम पाटील
गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. प्रशासन किती चांगले काम करते हे जिल्ह्यातील रस्ते, पाणी, अशा अनेक प्रश्नांवरून दिसून येत आहे. अलिबागचे प्रवेशद्वारासमोर खड्डे आहेत. त्यांची दुरुस्ती अद्याप करण्यात आली नाही. यापूर्वी शेकापचे नेते जयंत पाटील यांनी विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडून सोडविण्याचे काम केले आहे. मात्र, आता विद्यमान लोकप्रतिनिधींकडून दिसून येत नाही. त्यांना जनतेच्या प्रश्नांकडे बघण्यास फुरसत नाही, असे मत शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील यांनी मांडले.

शेतकरी कामगार पक्षाने शेतकरी, कष्टकरी, गोरगरीबांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढा दिला आहे. खोती, एसईझेड अशा अनेक प्रश्नांवर शेकापन आवाज उठवून सर्वसामान्य शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांना न्याय दिला आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे. मात्र, त्यांच्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. त्यांच्यामागे शेतकरी कामगार पक्ष ठाम उभा आहे. त्यांच्या हक्काची भरपाई मिळवून देण्यासाठी शेकाप मोठा लढा देईल. सध्या जिल्ह्यात रुमाल फिरवण्यात लोकप्रतिनिधी व्यस्त आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत त्यांना बोलायला वेळ मिळत नाही, ही मोठी चिंतेची बाब आहे. महागाई, बेरोजागरीने त्रस्त झालेल्या वर्गाच्या पाठीशी शेकाप कायम राहील.

चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य मीडिया सेल अध्यक्ष तथा प्रवक्त्या

Related

Tags: alibag newschitralekha patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspwppwp newsraigadskp
Previous Post

चिपळूण नगरपालिका धोकादायक

Next Post

सुधागडमध्ये होतेय गोकुळाची पुनर्स्थापना

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
पनवेल

पाण्याच्या डबक्यामध्ये आढळला मृतदेह

June 20, 2025
विळे-भागाड येथे घरफोडी
क्राईम

स्टोअर रूममधील साहित्याची चोरी

June 20, 2025
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

झाड कोसळून पाच वाहनांचे नुकसान

June 20, 2025
वल्गनीचे मासे पकडण्याची धडपड
रायगड

वल्गनीचे मासे पकडण्याची धडपड

June 20, 2025
रसायनी येथे योग सत्राचे मार्गदर्शन
खालापूर

रसायनी येथे योग सत्राचे मार्गदर्शन

June 20, 2025
रसायनी येथील तरुण बेपत्ता
खालापूर

रसायनी येथील तरुण बेपत्ता

June 20, 2025
Next Post
सुधागडमध्ये होतेय गोकुळाची पुनर्स्थापना

सुधागडमध्ये होतेय गोकुळाची पुनर्स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?