• Login
Thursday, September 28, 2023
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कृषी कायदे मागे घ्या, अन्यथा…

Madhavi Sawant by Madhavi Sawant
August 27, 2021
in sliderhome, देश
0 0
0
कृषी कायदे मागे घ्या, अन्यथा…

DELHI, INDIA - DECEMBER 18: Farmers shout slogans as they participate in a protest at the Delhi Singhu border on December 18, 2020 in Delhi, India. Hundreds of thousands of farmers from surrounding states have been protesting on the outskirts of Delhi for weeks, blockading highways leading to the capital. Farmers say they are protesting against laws that deregulate the sale of crops, which they say will put them at risk of losing their livelihoods and land to big corporations. The government has said that the reforms are necessary to improve the efficiency of the agricultural sector, which is heavily dependent on government subsidies to survive. (Photo by Anindito Mukherjee/Getty Images)

0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दहा लाख शेतकर्‍यांचा पंतप्रधान निवासस्थानाला घेराव, शेतकरी नेते गुरनाम सिंग चदूनी यांचा इशारा
आतापर्यंत 650 शेतकर्‍यांचा बळी, 37 हजार शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या आठ महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. त्यावर अद्याप कोणताच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मोदी सरकारला आमचे म्हणणे मान्य करावेच लागेल, नाही तर दहा लाख शेतकरी पंतप्रधान निवासस्थानाला घेराव घालतील, असा इशारा शेतकरी नेते गुरनाम सिंग चदूनी यांनी दिला आहे. जर शेतकर्‍यांनी पंतप्रधान निवासस्थानाला घेराव घातला, तर मोदी सरकारकडे दुसरा काय पर्याय राहील, अशी रोखठोक विचारणा त्यांनी केली आहे.

गेल्या आठ महिन्यांपासून दिल्लीतील सीमांवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. यातच आता दहा लाख शेतकर्‍यांनी पंतप्रधान निवासस्थानाला घेरले तर मोदी सरकार काय करणार, असा थेट सवाल शेतकरी नेत्याने केला आहे. शेतकरी आंदोलन सुरु झाल्यापासून शेतकरी नेते आणि किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी देशभर फिरुन हजारो शेतकर्‍यांशी तसेच त्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यातच आता राकेश टिकैत यांचे सहकारी गुरनाम सिंग चदूनी यांनी मोदी सरकारला थेट सवाल केला आहे. पाच ते दहा शेतकर्‍यांनी पंतप्रधान निवासस्थाला घेरले तर त्यांच्याकडे दुसरा काय पर्याय राहील, अशी रोखठोक विचारणा त्यांनी केली आहे.

आतापर्यंत शेतकरी आंदोलनातील सुमारे 650 शेतकर्‍यांनी आपला जीव गमावला आहे. 37 हजार शेतकर्‍यांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आता मागण्या मान्य करण्याचे दोनच मार्ग आहेत. संपूर्ण देशात भाजपला पराभूत करायचे असे सांगत असताना, नवीन सरकारला आपल्या मागण्या मान्य करेल का, हाही प्रश्‍न आहे, अशी शंका गुरनाम सिंग यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच शेतकरी आंदालनाला माझा पाठिंबा आहे. 50 हजार, 5 लाख किंवा 10 लाख शेतकर्‍यांनी पंतप्रधान निवासस्थानाला घेराव घातला तर त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्याय शिल्लक राहील, असा सवाल करीत मोदी सरकारला आमचे म्हणणे मान्य करावेच लागेल, असे गुरनाम सिंग यांनी म्हटले आहे.

तोडगा काढावा
शेतकरी आंदालेन आणि रस्ता बंद असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने याचिका दाखल करण्यात आली आहे. कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर वाहतूक कोंडी होत आहे. अशा पद्धतीने वाहतूक कोंडी केली जाऊ शकत नाही, यासाठी सरकारला तोडगा काढावा लागेल, असे नमूद करत शेतकर्‍यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. परंतु, वाहतूक कोंडी करु शकत नाही, या शब्दात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारने यावर दोन आठवड्यात तोडगा काढावा, असे सांगत नोटीस बजावली आहे. आतापर्यंत सरकारला बराच वेळ मिळाला असून, यावर समाधान शोधावे. केंद्र आणि राज्य सरकारने एकमेकांना सहयोग करावा, जेणेकरुन सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

मोदी सरकारला शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करावेच लागतील. शेतकर्‍यांचा जास्त अंत पाहू नका, अन्यथा पंतप्रधान निवासस्थानाला घेराव घातला तर सरकारपुढे दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही.

गुरनाम सिंग चदूनी, शेतकरी नेते

Related

Tags: alibagdelhifarmers protestmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbainarendra modipunjabraigad
Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

नेहूलीत रंगला कुस्त्यांचा थरार
sliderhome

नेहूलीत रंगला कुस्त्यांचा थरार

September 27, 2023
इर्शाळवाडीच्या चिमुकल्यांना मुख्यमंत्री निवासस्थानी आरतीचा मान
sliderhome

इर्शाळवाडीच्या चिमुकल्यांना मुख्यमंत्री निवासस्थानी आरतीचा मान

September 27, 2023
अज्ञात वाहनाच्या धडकेत जनावरे जखमी
sliderhome

अज्ञात वाहनाच्या धडकेत जनावरे जखमी

September 27, 2023
कांगारुंनी भारताची गोलंदाजी फोडली; दिले विराट आव्हान
क्रीडा

कांगारुंनी भारताची गोलंदाजी फोडली; दिले विराट आव्हान

September 27, 2023
दारूच्या नशेत तरुणाचा बुडून मृत्यू
sliderhome

बुडालेल्या ‘त्‍या’ तरुणाचा मृतदेह सापडला

September 27, 2023
अखेर तारीख ठरली! आमदार अपात्रतेबाबतच्या सुनावणीचे वेळापत्रक जाहीर
sliderhome

अखेर तारीख ठरली! आमदार अपात्रतेबाबतच्या सुनावणीचे वेळापत्रक जाहीर

September 27, 2023

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2023
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Leaftech.in

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Leaftech.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?