। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाड तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. सुमारे 50 ते 55 जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे नागरिक चांगलेच संकटात सापडले होते. या संकटात आता नव्या संकटाची भर पडली. बिरवाडीजवळील ढळकाठी, खरीवली येथे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीतून वायू गळती झाल्यामुळे शेकडो नागरिकांनी वाट मिळेल तिथे पळ काढला.
संकट!…म्हणून शनिवारी बिरवाडीतील शेकडो ग्रामस्थ पळत सुटले
- Categories: sliderhome, महाड, रायगड
- Tags: krushival news papermahadonline marathi newspoladpurraigad
Related Content
घरांच्या पडझडीच्या नुकसानीकडे शासनाचे दुर्लक्ष?
by
Sanika Mhatre
May 12, 2026
भाकरवड-देहेन गावावर महापुराचे संकट
by
Sanika Mhatre
May 12, 2026
चरई-गौळवाडी रस्त्यावरील कठड्याची दुरुस्ती सुरू
by
Sanika Mhatre
May 12, 2026
मांडल्यात कोट्यवधींच्या खंडणीचा थरार
by
Sanika Mhatre
May 12, 2026
वि.प. निवडणुकीचे वाजणार बिगुल
by
Sanika Mhatre
May 12, 2026
आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांना पितृशोक
by
Sanika Mhatre
May 12, 2026