। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाड तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. सुमारे 50 ते 55 जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे नागरिक चांगलेच संकटात सापडले होते. या संकटात आता नव्या संकटाची भर पडली. बिरवाडीजवळील ढळकाठी, खरीवली येथे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीतून वायू गळती झाल्यामुळे शेकडो नागरिकांनी वाट मिळेल तिथे पळ काढला.
संकट!…म्हणून शनिवारी बिरवाडीतील शेकडो ग्रामस्थ पळत सुटले
- Categories: sliderhome, महाड, रायगड
- Tags: krushival news papermahadonline marathi newspoladpurraigad
Related Content
लाभार्थी रिकाम्या हाती; राज्यशिष्टाचाराचे पालन न केल्याने तटकरे नाराज
by
Antara Parange
August 1, 2026
SKP News: खालापूरमध्ये धडकणार लाल वादळ
by
Antara Parange
August 1, 2026
शहीद तुणतुणेंच्या स्मृतिदिनाचा अधिकाऱ्यांना विसर
by
Antara Parange
August 1, 2026
विद्यार्थ्यांना दामिनी पथकाकडून मार्गदर्शन
by
Antara Parange
August 1, 2026
विजेच्या गंजलेल्या खांबाकडे महावितरणचे दुर्लक्ष
by
Antara Parange
August 1, 2026
स्मशानभूमीच नाही, दहन कुठे करायचे?
by
Antara Parange
August 1, 2026