• Login
Sunday, July 13, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मराठवाडा

मराठवाड्यावर अस्मानी संकट

Varsha Mehata by Varsha Mehata
September 28, 2021
in मराठवाडा, राज्यातून
0 0
0
मराठवाड्यावर अस्मानी संकट
0
SHARES
57
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पावसाचे 35 बळी, अनेक गावांचा संपर्क तुटला
20 लाख हेक्टरचे नुकसान,
4000 जनावरे वाहून गेली
मुंबई | वृत्तसंस्था |
मराठवाड्यात मुसळधार पावसाने कहर केल्यामुळे अक्षरश: अस्मानी संकट कोसळले. गेल्या अनेक वर्षात झाला नाही असा पाऊस कोसळल्याने विभागातील आठही जिल्ह्यात शेतांचे अक्षरश: तळे झाले आहे. जोरदार पावसामुळे जलसाठे ओव्हरफ्लो झाले असून, अनेक ठिकाणी रस्ते, पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
पावसामुळे ठिकठिकाणी घरांची पडझड झाली. तसेच तलाव, धरणे ओव्हर फ्लो झाल्याने व नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क काही काळ तुटला होता. उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात अनेक जण घरांवर अडकल्याची घटना घडली आहे. त्यासोबतच अनेक ठिकाणी झाडे जमीनदोस्त झाली. मालमत्तांच्या नुकसानीसोबतच मराठवाड्यातील शेतमालांवर ओल्या दुष्काळाने घाला घातला आहे. चार जिल्ह्यांसह तब्बल 182 मंडळात अतिवृष्टीची, तर विभागात 61.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
विभागात सोमवारी मध्यरात्री 12.45 वाजेच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सलग सात तास कोसळत राहिला आहे. त्यामुळे विभागातील बहुतांश मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यातून सुरू करण्यात आलेल्या विसर्गामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे.
बळीराजा संकटात
शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेले खरीप हंगामाचे पीक पूर्णत: वाहून गेले आहे. तर अनेक शेतांमध्ये तळे साचल्याने मका, कापूस, मूग, उडीद, सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. आतापर्यंत 20 लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे.
गावांना पाण्याचा वेढा
औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि लातूर या सात जिल्ह्यात अक्षरश: हाहाकार उडाला आहे. विभागातील 421 पैकी तब्बल 182 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाल्याने अनेक गावांना पाण्याचा वेडा पडला आहे. त्यामुळे गावांचा संपर्क तुटला असून, अनेक घरोच्या छतावर अडकले आहे. त्यांच्या बचावाचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
शेकडो घरे पाण्यात
विभागातील 182 मंडळांत अतिवृष्टी झाल्याने त्या ठिकाणचे शेकडे घरे पाण्यात आहेत. त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. मध्यरात्री सुरू झालेला हा पाऊस सकाळी उशिरापर्यंत अनेक मंडळात सुरूच होता. त्यामुळे पाणी ओसरून जाण्याच्या प्रतीक्षेत नागरिकांना घराच्या छताचा आधार घ्यावा लागला.
घरांची पडघड, जनावरे गेली वाहून
विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये मोठ्याप्रमाणात घरांची पडझड झाली आहे. तर अनेकांची लहानमोठी जनावरे पावसाच्या पूरात वाहून गेली आहे. तर काहींची जनावरे मरण पावली आहेत.
64 मंडळात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस
मराठवाड्यातील 182 मंडळात अतिवृष्टी झाली असून, त्यातील 64 मंडळामध्ये शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर, कजेमधील उसूफ मंडळात तब्बल 211 मि.मी. आणि होळमध्ये 208 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे आदेश दिले असून, ज्यांचे नुकसान झाले आहे, त्या सर्वांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.
विजय वडेट्टीवार, मदत व पुनर्वसन मंत्री
अतिवृष्टीची शक्यता
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ निवळले असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात पुढील 48 तासांत गुलाब चक्रीवादळाच्या राहिलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसणार आहे. पुढील 3-4 तासात धुळे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार, काही भागात वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
बस नाल्यात कोसळून दोघांचा मृत्यू
पुसद-उमरखेड रस्त्यावरील दहागाव पुलावरून पाणी वाहत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने बस पुलावरून नाल्यात कोसळली. यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, बस चालकासह काही प्रवासी बेपत्ता झाले आहेत. मात्र, प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच उमरखेड तहसीलदार, ठाणेदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिक व तालुका टीमच्या सहाय्याने मदत कार्य सुरू केले.

Related

Tags: heavy rainmaharashtramarthwada
Previous Post

शेकाप कार्यकर्ते खंडू वेळे यांचे निधन

Next Post

सुधागडात भाजपला धक्का; कळंब धनगरवाडीतील कार्यकर्ते शेकापमध्ये

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
मुंबई

जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

July 12, 2025
आ. गायकवाडांवर गुन्हा दाखल
sliderhome

आ. गायकवाडांवर गुन्हा दाखल

July 11, 2025
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
आरोग्य

कर्करोगावरील शस्त्रक्रिया यशस्वी; रुग्णाला मिळाले नवे आयुष्य

July 11, 2025
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अपघात

भूमिगत नाल्यात गुदमरून दोघांचा मृत्यू

July 11, 2025
विद्यार्थिनींची गणवेश उतरवून तपासणी; शहापूरच्या खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार
sliderhome

विद्यार्थिनींची गणवेश उतरवून तपासणी; शहापूरच्या खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार

July 10, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
मुंबई

आ. गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा

July 9, 2025
Next Post
सुधागडात भाजपला धक्का; कळंब धनगरवाडीतील कार्यकर्ते शेकापमध्ये

सुधागडात भाजपला धक्का; कळंब धनगरवाडीतील कार्यकर्ते शेकापमध्ये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?