• Login
Thursday, September 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सत्ताधार्‍यांकडून जनतेचा भ्रमनिरास

Krushival by Krushival
November 29, 2021
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
सत्ताधार्‍यांकडून जनतेचा भ्रमनिरास
0
SHARES
88
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आम.जयंत पाटील यांचा हल्लाबोल,पुरोगामी युवक संघटनेचा मेळावा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये चारही पक्षांबाबत महाराष्ट्रातील जनतेमध्ये मतदारांमध्ये भ्रमनिराश झाला आहे. कोणाकडे विश्‍वासाने बघावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रामुख्याने ओबीसी बहूजन समाज छोटे छोटे समाज यांना समाजांना बाजूला करुन ठराविक लोकांची मक्तेदारी निर्माण झाली असून ती मोडीत काढण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आम.जयंत पाटील यांनी सोमवारी (29 नोव्हेंबर) अलिबाग येथे केले. अलिबाग येथील पीएनपी नाट्यसभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शेकापच्या पुरोगामी युवक संघटनेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, ज्येष्ठ नेते प्रा. एस. व्ही. जाधव, माजी आमदार पंडित पाटील, कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड. राजेंद्र कोरडे, बाबासाहेब कारंडे, बाळासाहेब काटकर, चंदकांत देशमुख, नानासाहेब लिगाडे, उमाकांत राठोड, राहूल देशमुख आदींसह राज्यभरातून शेकापक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होेते. पुरोगामी युवक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ बाबासाहेब देशमुख सचिवपदी चंद्रकांत चव्हाण, डॉ अनिकेत देशमुख मध्यवर्ती समितीत दादासाहेब बाबर सांगोला तालुका चिटणीस शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी शेकापचे ज्येष्ठ नेते दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ बाबासाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. तर सेक्रेटरीपदी चंद्रकांत चव्हाण, औरगांबाद यांची निवड करण्यात आली. सांगोला तालुका चिटणीस दादासाहेब बाबर तर शेकाप मध्यवर्ती समिती सदस्य म्हणून डॉ अनिकेत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी जाहीर केले. ही निवड जाहीर होताच राज्यभरातील युवक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करुन अभिनंदन केले.

आ. जयंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, शेकापची पक्ष संघटना आहे ती मजबूत करायची आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आबासाहेबांची आमदारकी, कारकिर्द वाढविली ती सांगोल्यातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी. महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये चारही पक्षांबाबत महाराष्ट्रातील जनतेमध्ये मतदारांमध्ये भ्रमनिराश झाला आहे. कोणाकडे विश्‍वासाने बघावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रामुख्याने ओबीसी बहूजन समाज छोटे छोटे समाज यांना समाजांना बाजूला करुन ठराविक लोकांची मक्तेदारी निर्माण झाली असून ती मोडीत काढण्याची गरज आहे. वेगवेगळे पर्याय तपासून पहात आपला कार्यकर्ता उभा करण्यासाठी आत्मपरिक्षण करत असून त्यात यशस्वी होऊ असा विश्‍वास आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

सांगोला मोठे शक्तीकेंद्र
आपल्याला थोडे कष्ट करावे लागतील. नवीन कार्यकर्ते निर्माण करावे लागतील. अनेक घराणे आपली ताकद होती आपला आत्मा होता, आपल्या विचारांच्या नेत्यांसोबत संपर्क करावे लागतील. पश्‍चिम महाराष्ट्रात सांगोला हे मोठे शक्ती केंद्र आहे. स्वतः सांगोल्यात जाऊन तालुका पिंजून काढू. सर्व कार्यकत्यांसोबत संपर्क वाढवण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सांगोल्याचे शेकापचे युनिट हे सोने आहे. ते दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही. आबासाहेबांच्या पुण्याईवर त्यांच्यापेक्षा अधिक मते शेकापक्षाच्या नव्या उमेदवाराला मिळतील असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सांगोल्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या जागा शेकापक्ष जिंकेल असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपला प्रत्येक उमेदवार हा शेकापक्षाच्या विचारांशी बांधील असला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पंचायत समितीचा सभापती हा आमदारापेक्षाही अधिकाराने मोठा आहे. त्याने सतत संपर्क ठेवला पाहिजे. कार्यालयात नियमित जाऊन बसायला हवे, पत्रव्यवहार, कागदोपत्रांचा अभ्यास करायला हवा. आता सगळे अधिकारीच राज्य करीत असल्याची वाईट परिस्थितीत आहे.

  • सांगोला हे सोलापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र बनायला पाहिजे. आबासाहेबांच्या राजकीय भूमिकेबद्दल शासनाने पाठयपुस्तकामध्ये धडा घेतला पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून दुष्काळी भागात त्यांनी काम केले. तिथे आर्थिक उन्नती कशी करुन शकले. याची ओळख करुन भावी पिढीला करुन देण्याची गरज आहे,यासाठी हा धडा आवश्यक आहे.- आम.जयंत पाटील,शेकाप सरचिटणीस
  • प्रत्येक कार्यकर्ता हा महाराष्ट्राचा अध्यक्ष असेल असे समजूनच कार्य करुन संघटन मजबूत करु.भविष्यात शेकापचा पुरोगामी विचार सर्वदूर पोहोचवू.- डॉ.बाबासाहेब देशमुख,प्रदेशाध्यक्ष

Related

Tags: alibagelectionmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssangolaskpyouth
Previous Post

विनोबा पुण्यतिथी- संतसंग!

Next Post

संपूर्ण आरक्षण धोरणाच्या पुनर्विचाराची वेळ

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

आदित्य ठाकरेंनी मौन सोडले

September 16, 2026
सुपे घाटात एसटी उलटून अपघात
sliderhome

सुपे घाटात एसटी उलटून अपघात

September 16, 2026
sliderhome

उद्या घरोघरी होणार गौराईचे आगमन

September 16, 2026
श्रीवर्धन किनारी भटक्या श्‍वानांची दहशत
sliderhome

कुत्र्यांंचा उपद्रव ठरतोय जीवघेणा

September 16, 2026
sliderhome

वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तपासणार बाह्यरुग्ण

September 16, 2026
sliderhome

मोरबे धरणाभोवती बांबूची भिंत

September 16, 2026
Next Post
संपूर्ण आरक्षण धोरणाच्या पुनर्विचाराची वेळ

संपूर्ण आरक्षण धोरणाच्या पुनर्विचाराची वेळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?