चारित्र्यसंपन्न पर्वाचा अंत – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव ( आबा ) देशमुख हे राजकारणातील ॠषीतुल्य व्यक्तीमत्व होते. त्यांनी तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणातील चारित्र्यसंपन्न पर्वाचा अंत झाला आहे.

Exit mobile version