• Login
Thursday, April 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

रणधुमाळी सुरु

Varsha Mehata by Varsha Mehata
January 12, 2022
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उत्तर प्रदेशसह देशातील पाच विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सगळीकडे निवडणूक रणधुमाळीला वेग आला आहे. त्यात सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातील घडामोडींकडे औत्सुक्याने पाहिले जात आहे. तेथे सात टप्प्यात निवडणुका होणार असून पहिल्या टप्प्यातील उमेदवार निश्‍चित करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीत दाखल झाले असतानाच तेथील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. योगींच्या सरकारमधील कामगार कल्याणमंत्री व ओबीसी समाजातील प्रबळ नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला. मौर्य यांचे समर्थक व भाजपचे तिंदवारीचे आमदार ब्रजेश प्रजापती यांच्यासह अन्य दोन आमदारांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली़. स्वामी प्रसाद मौर्य यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना दिलेल्या राजीनामापत्रात नमूद केले आहे की त्यांनी वैचारिक मतभेद आणि प्रतिकूल परिस्थितीतही योगी सरकारमध्ये कामगार कल्याणमंत्री म्हणून जबाबदारीने काम केले. पण दलित, मागासवर्ग, शेतकरी, बेरोजगार तरुण अशा अनेक समाजांच्या मागण्यांकडे योगी सरकार दुर्लक्ष करत आहे. त्याचा निषेध म्हणून ते मंत्रिपदाचा राजीनामा देत आहेत. राजीनाम्यानंतर मौर्य यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली. यादव यांनी मौर्य यांचे समाजवादी पक्षात स्वागत केले. आमदार ब्रजेश प्रजापती यांनीही भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला़ सामाजिक न्याय व समतेसाठी लढणार्‍या लोकप्रिय नेत्यांपैकी स्वामी प्रसाद मौर्य असून, त्यांच्याबरोबर समाजवादी पक्षामध्ये येणारे अन्य नेते, कार्यकर्ते, समर्थक यांचे हार्दिक स्वागत आहे, असे ट्वीट अखिलेश यादव यांनी केले. त्यामुळे भाजपमधील अन्य काही नेतेही सपमध्ये जाणार असल्याची चर्चा आह़े आतापर्यंत पाच आमदारांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या मते, 13 आमदार लवकरच समाजवादी पक्षात प्रवेश करतील. येथे शरद पवारांचा मुद्दा लक्षात घेण्याचे महत्वाचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षाच्या सोबत तेथे निवडणूक लढवत आहे. स्वामी प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेशातील मौर्य व कुशवाह या ओबीसी समाजाचे प्रमुख नेते आहेत. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव ज्या प्रकारे सोशल इंजिनियरिंगद्वारे राज्यातील ओबीसींना एकत्र आणण्याचे प्रयत्न करीत आहेत, त्या दृष्टीने त्यांचे हे मोठे यश मानायला हवे. त्यादृष्टीने त्यांना येत्या विधानसभेत राज्याच्या पूर्व भागातील मतदारसंघात चांगला फायदा होऊ शकतो. मात्र या एका गोष्टीने भाजपला पराभूत करता येईल, असे मानण्याचे कारण नाही. उत्तर प्रदेशात जनतेला बदल हवा आहे. या निवडणुकीत जनता एका धर्माच्या विचारसरणीवर चाललेले सरकार बदलण्यास उत्सुक आहे, असे अनेक राजकीय तज्ज्ञ सांगतात. देशात सर्वधर्म समभावाची भावना अधिक बळकट करायची असेल तर उत्तर प्रदेशातून भाजप सरकारला सत्तेतून बाहेर करणे हाच उपाय आहे, असे शरद पवार यांनीही म्हटले आहे. मात्र तसे तात्विक पातळीवर वाटणे वेगळे आणि प्रत्यक्ष निवडणुका जिंकणे वेगळे. कारण जनतेमध्ये अशी भावना असणे रास्त आहे. या भावनेला मतांत रुपांतर करता येणे हे अधिक महत्वाचे आहे. ते कसे केले जाते हे पाहावे लागेल. कारण, भाजपाने पुन्हा विजय मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. निवडणूक आयोगाने 15 जानेवारीपर्यंत जाहीर प्रचारसभा, पदयात्रा, रोड शो, चौक सभा घेण्यास बंदी घातलेली असली तरी त्याआधीच भाजपाने मोठ्या प्रमाणात सभा आणि विकासकामांचे उद्घाटन करण्याच्या निमित्ताने मतदारांना प्रभावित केले आहे. मोदी यांचेही मोठे दौरे आधीच झालेले आहेत. त्यांच्या मोफत रेशनचा फायदा झालेला आहे. आता गृहमंत्री अमित शाह यांनी कोअर कमिटीची तब्बल 10 तास बैठक घेतल्याचे वृत्त आहे. त्यात भाजपमधून बाहेर पडणार्‍यांचाही विचार नक्की केला जाईल. कारण, मौर्य यांच्यासारख्या मोठ्या मंत्र्यांने आणि ओबीसी नेत्याने भाजप सोडणे आणि समाजवादी पक्षात येणे यातून महत्वाचा संदेश दिला गेला आहे हे ही तितकेच खरे आहे. त्याचा परिणाम येत्या काही काळात झालेला दिसून येईल. निवडणुका सात टप्प्यात होणार आहेत. त्यामुळे येत्या काळात बर्‍याच घडामोडी दिसून येतील. जनतेमध्ये भाजपच्या अन्यायकारक, विद्वेषकारी राजवटीच्या विरोधात जो रोष आहे, तो मतांत किती परिवर्तीत होतो हे पाहावे लागेल.  

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

रायगड जिल्ह्यात 2 हजार 576 रुग्ण; दोघांचा मृत्यू

Next Post

मोदींचा बागुलबुवा!

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
मोदींचा बागुलबुवा!

मोदींचा बागुलबुवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?