• Login
Wednesday, June 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महिला संघटन मजबूत करण्याची गरज – अ‍ॅड. मानसी म्हात्रे

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 9, 2025
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
महिला संघटन मजबूत करण्याची गरज – अ‍ॅड. मानसी म्हात्रे
0
SHARES
122
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्ष पेण तालुका संवाद मेळावा आगरी समाज हॉलमध्ये रविवारी (दि.09) पार पडला. महिला संघटनेची पुनर्बांधणी करण्याचे अभिवचन महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी दिले. पेण तालुका संवाद मेळावा पार पडला त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाचा झंझावत जिल्ह्यात निर्माण झाला आहे. एक वेगळी ऊर्जा या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. स्थानिक भूमीपुत्रांचे हक्क, अधिकार शाबूत ठेवले पाहिजे या भूमिकेतून शेकाप काम करणारा पक्ष आहे. महिलांची संघटना वाढविण्याची गरज असून, महिलांचे सक्षमपणे संघटन निर्माण होणे आवश्यक आहे, असे शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे म्हणाल्या. पुढे त्यांनी सांगितले की, सध्या देशातील राजकारण व समाजकारणाची परिस्थिती भयावह आहे. महिलांना समानतेची वागणूक मिळते का, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. परंतु, शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा वेगळी आहे. महिलांना शेतकरी कामगार पक्षात समानतेची वागणूक दिली जाते. महिलांचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी संघटन वाढविण्याची गरज आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दीड हजार रुपये देऊन त्यांना दुर्बल करण्याचे काम सरकार करीत आहेत, असा आरोप अ‍ॅड. म्हात्रे यांनी केला.

प्रभावीपणे काम करणार – सुरेश खैरे


कालपासून शेतकरी कामगार पक्षाचा दौरा जिल्ह्यात सुरु झाला आहे. उरण, पनवेलमधून या संवाद मेळाव्याची सुरुवात झाली. या मेळाव्याला कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. संवाद मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आज पेणमध्ये हा मेळावा होत असून, या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहून भरपूर आनंद झाला. याच पेणमध्ये ज्यांच्याकडे कित्येक वर्षे आमदारकी होती, ते पक्षाला सोडून गेले. अतुल म्हात्रे यांच्यासारखे अभ्यासू नेतृत्व मिळाले आहे. शेतकर्‍यांच्या बाजूने लढा देणारा नेता पेण तालुक्यात लाभला आहे. त्यामुळे शेकापच्या संवाद मेळाव्यातून कार्यकर्र्‍यांना एक वेगळी ऊर्जा मिळाली आहे.

शेतकर्‍यांना त्रासदायक ठरणारा सेझ प्रकल्प याच पेणमधून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून हद्दपार केला. शेतकरी कामगार पक्षाच्या मार्फत केलेल्या लढ्यामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष वाढीसाठी एक वेगळ्या भूमिकेतून काम केले जाणार आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामार्फत चिटणीस मंडळ प्रभावी तयार केले जाणार आहे. स्वतंत्र बैठका घेऊन प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सुरेश खैरे यांनी सांगितले.

भूमीहीन करणार्‍या विकासाला रोखण्याची गरज – अतुल म्हात्रे


दोन दिवसांपासून जिल्ह्यात कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला आहे. पक्ष संघटन व पक्षाची भूमिका मांडण्याचे काम या संवाद मेळाव्यातून होत आहे. मागील निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले, तरीदेखील पक्ष संघटन मजबूत असल्याचे चित्र संवाद मेळाव्यातून दिसून येत आहे. शेतकरी कामगार पक्ष हा लढवय्या पक्ष आहे. आपल्या पक्षाची ओळख फक्त राजकीय नसून, सामाजिक बांधिलकीतून काम करणारा पक्ष म्हणून आहे. कष्टकरी, कामगार, शेतकरी व गोरगरीबांच्या हितासाठी अनेक लढे, आंदोलने केले. ते लढे, आंदोलन यशस्वी करून गोरगरीबांना न्याय देण्याचे काम केले आहे. याची जाणीव प्रत्येकाला आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती काय आहे, हे सर्वांना माहीत आहे. मात्र, सर्वसामान्यांचे प्रश्‍न लावून धरण्याचे काम फक्त शेतकरी कामगार पक्षच करू शकतो, ही भावना आजही जनमानसात आहे. आपली ओळख वेगळी आहे. या भागात तिसरी मुंबई येऊ घातली आहे. येत्या काळात शेतकर्‍यांच्या हितासाठी वेगळी भूमिका आपल्या सर्वांना घ्यायची आहे. भूमीपुत्रांना न्याय मिळावा, यासाठी आपल्याला लढे देण्याची गरज आहे. नवी मुंबईचा विकास होत असल्याचे चित्र असले, तरीही भांडवलदार श्रीमंत होत गेले आहेत. परंतु, येथील भूमीपुत्र रिक्षा चालवत आहे. महिला घरकाम करीत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे या भागात नवी मुंबईसारखी भूमीपुत्रांची अवस्था होऊ नये यासाठी आपल्याला पावले उचलावी लागणार आहे. भूमीपुत्र भागीदार बनला पाहिजे. भूमीपुत्रांना भूमीहीन करणार्‍या विकासाला बाहेर फेकण्याची आवश्यकता आहे, असे अतुल म्हात्रे म्हणाले.

Related

Tags: adv. manasi mhatreatul mhatreindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspen enwsraigadskpskp newssocial media newssuresh khaire
Previous Post

उद्याचा सूर्य आपलाच – जयंत पाटील

Next Post

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर धुमश्‍चक्री

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: रायगडात पाणीसंकट गडद

June 16, 2026
sliderhome

थेट कफ सिरप विक्रीवर बंदी

June 16, 2026
जातवैधता प्रमाणपत्रासाठी कोळी महासंघाचा एल्गार
sliderhome

जातवैधता प्रमाणपत्रासाठी कोळी महासंघाचा एल्गार

June 16, 2026
sliderhome

ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धनाला यशस्वी प्रतिसाद

June 16, 2026
बॉक्सिंगमध्ये पनवेलकर चमकले
क्रीडा

बॉक्सिंगमध्ये पनवेलकर चमकले

June 16, 2026
प्रवीण पांडे नवे पोलीस निरीक्षक
sliderhome

प्रवीण पांडे नवे पोलीस निरीक्षक

June 16, 2026
Next Post
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर चकमक; बारा नक्षलवाद्यांचा खात्मा

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर धुमश्‍चक्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?