• Login
Wednesday, March 22, 2023
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
  • नांदेड
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
  • नांदेड
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

हरण्याची कारणे

Santosh Raul by Santosh Raul
November 13, 2022
in क्रीडा, देश
0 0
0
पाकला भारताच्या मदतीची गरज
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आय.पी.एल. क्रिकेट लिग जगातील श्रींमत लिग असेलही मात्र या लिगने भारतीय क्रिकेटच्या गुणवत्तेला किती उंचावले याबाबत आता शंका वाटायला लागली आहे. ऑस्ट्रोलियातील ट्वेन्टी-20 विश्‍वचषक स्पर्धेतील भारताची कामगिरी या गोष्टीला पुरावा आहे. आपण विश्‍वविजेते होऊ शकू असे कोणत्याही क्षण वाटत नव्हते. अकरा जणांच्या संघाची निवड करतानाची अनिश्‍चितता स्थिर संघ कधीच देऊ शकली नाही. कप्तान रोहित शर्माचे कल्पनाशून्य नेतृत्व, प्रशिक्षक म्हणून राहूल द्रविडचे ज्येष्ठ क्रिकेटपटूंवरील नियंत्रणात आलेले अपयश. यामुळे विश्‍वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत आपण अपयशी ठरलो. दुबळ्या संघांवरील विजयानंतर आपण स्वतःचीच दिशाभूल करून घेतली.

या अपयशामुळे दिनेश कार्तिक, रोहित शर्मा यांच्यासारख्या खेळाडूंवर संक्रात येऊ शकते. मात्र चुकीच्या संघनिवडीचा फटका भारतीय संघाला सहन करावा लागला. ॠषभ पंत हा तरूण यष्टीरक्षक असताना दिनेश कार्तिकवर वाजवीपेक्षा अधिक भरवसा दाखविला गेला. उपांत्य सामन्यातही आपला यष्टीरक्षक अखेरच्या क्षणापर्यंत निश्‍चित होऊ शकत नव्हता. पंतला अचानक एखाद-दुसर्‍या सामन्यात संधी देऊन आपण काय साध्य केले? इंग्लंडविरूद्ध सामन्यात पंतला फलंदाजीसाठी अवघी 2 षटकेच मिळाली होती. अब्दुल रशीद भारतीय संघाला जखडून ठेवीत असताना सूर्याच्या ऐवजी डावखुर्‍या पंतला पाठविण्याची कल्पकता आपण दाखवायला हवी होती. सुर्यकुमारचा फॉर्म किंचित मागे ठेऊन परिस्थितीनुसार डावपेच आखणे गरजेचे होते. भारताने 42 चेंडू निर्धाव खेळून काल याचा अर्थ 7 षटके निर्धाव फलंदाजी केली. याचाच अर्थ भारतीय संघाने 20 षटकांच्या सामन्यात मात्र 13 षटकेच फलंदाजी केली. हार्दिक पंड्यांच्या आक्रमणामुळे आपण 168 धावसंख्येपर्यंत तरी पोहोचलो.

मात्र क्षेत्र रक्षणातही कप्तान रोहित शर्मा सपशेल अपयशी ठरला. जसे पॉवरप्लेमध्ये आपण 40 धावसंख्या एकदाच ओलांडू शकतो. मात्र इंग्लंडने पॉवरप्लेमध्ये 64 धावा फटकाविल्यानंतरही रोहितने डावपेचात नाविन्य आणण्याचा प्रयत्नही केला नाही. सारं काही आधी ठरल्यानुसार चाललं होतं. बटलरने गुडलेंग्थवरील चेंडूही मागे खेळून एकेरी धावा काढल्या. त्यावेळी चेंडूचा टप्पा मागे ठेऊन मिडऑफ मिडऑनवर क्षेत्ररक्षक ठेऊन बटलरला आजमावता आले असते.

राहुल द्रविडचा सिनिअर खेळाडूंना नियंत्रण ठेवण्याचा पिंड नाही. ज्युनिअर खेळांडूकडून तो चांगले काम करून घेऊ शकतो. सिनीअर व मोठ्या खेळांडूवर त्याचा वचक नाही. त्यामुळे प्रशिक्षक म्हणून संघावर त्याची पकड नाही. कप्तान स्ट्रीट स्मार्ट नसेल तर या संघाचे कॉम्बीनेशन फार काल यशस्वी ठरणारे नाही. कारण दोघही नेमक्या कोणत्या खेळाडूंला कोणत्या प्रतिस्पर्धांसमोर खेळवायचो आणि कोणत्या मैदानावर कोणत्या खेळाडू उपयुक्त ठरू शकतो याचीही जाण नसणे आणि समन्वयाचा अभाव हे देखील भारताच्या पराभवाचे कारण आहे.

इंग्लंडने भारतीय फलंदाजांचा अभ्यास केला व रशिद व लिविंजस्टोनचा अचूक वापर केला. जो खेळही भारतीयांसाठी आदर्श होतो. कोरडी फिरकीला पोषक त्याचा फायदा इंग्लंडने उठविला. इंग्लंडच्या फलंदाजीच्या वेळी भारताचा कप्तान डावपेच लढविण्यात थिटा पडला.

Related

Tags: cricketcricket indiacricket newsindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspaperonline marathi newsvinayak dalvi
Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

शिडाच्या बोटींचा थरार
क्रीडा

शिडाच्या बोटींचा थरार

March 22, 2023
झुंझार टेनिस क्रिकेट स्पर्धा
अलिबाग

झुंझार टेनिस क्रिकेट स्पर्धा

March 21, 2023
फी कमी करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव
देश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक सुनावणीवर पुन्हा ‘तारीख पे तारीख’

March 21, 2023
बुकी जयसिंघानीला गुजरातमधून अटक
क्राईम

बुकी जयसिंघानीला गुजरातमधून अटक

March 20, 2023
भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना: ओव्हलवर 7 जूनला रंगणार
क्रीडा

भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना: ओव्हलवर 7 जूनला रंगणार

March 20, 2023
पत्रकार विरुद्ध पोलीस क्रिकेट सामन्यात पत्रकार संघ विजयी
क्रीडा

पत्रकार विरुद्ध पोलीस क्रिकेट सामन्यात पत्रकार संघ विजयी

March 20, 2023

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Archives

  • March 2023
  • February 2023
  • January 2023
  • December 2022
  • November 2022
  • October 2022
  • September 2022
  • August 2022
  • July 2022
  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • December 2021
  • November 2021
  • October 2021
  • September 2021
  • August 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021
  • January 1970
  • July 220

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Leaftech.in

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
  • नांदेड
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Leaftech.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?