। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1969 मधील कलम 43 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समित्यांमध्ये सभापती, उपसभापती यांचा कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविला जाणार आहे. यामुळे सध्या जिल्हा परिषदांमध्ये लागू असलेली प्रशासकीय राजवट रद्द होणार आहे.
जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कालावधी वाढला
-
by Sayali Patil

- Categories: sliderhome, राज्यातून
- Tags: durationextendedkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newszp
Related Content
उद्यापासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर
by
Sanika Mhatre
April 20, 2026
मुंबईची लाईफलाईन रुळावरून घसरली
by
Sanika Mhatre
April 20, 2026
शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध
by
Sanika Mhatre
April 20, 2026
तीन वर्षे उलटली तरी आरक्षण नाहीच: खा. सुप्रिया सुळे
by
Sanika Mhatre
April 20, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली
by
Sanika Mhatre
April 20, 2026
नवी मुंबई विमानतळाची दमदार झेप
by
Sanika Mhatre
April 20, 2026