• Login
Friday, March 24, 2023
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
  • नांदेड
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
  • नांदेड
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेतकर्‍यांचा सातबारा १०० टक्के कोरा होणार: आ.जयंत पाटील

Siddhi Bhagat by Siddhi Bhagat
March 12, 2023
in sliderhome, पेण, राजकिय, रायगड
0 0
0
शेतकर्‍यांचा सातबारा १०० टक्के कोरा होणार: आ.जयंत पाटील
0
SHARES
644
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेकाप आ.जयंत पाटील यांनी रणशिंग फुंकले
सेझ प्रकल्पाविरोधात पेणचे शेतकरी आक्रमक आंदोलन पेटणार

। पेण । प्रतिनिधी ।
पंधरा वर्षापूर्वी पेण, उरण, पनवेल तालुक्यातील 47 गावांच्या जमिनी सेझ प्रकल्पासाठी संपादित केली होत्या. त्यातील 24 गावे ही पेण तालुक्यातील होती. मात्र, आजमितीस हा प्रकल्प पुर्णत्वास गेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना नेता म्हणून लढा उभारुन बाधित शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्यास सरकारला भाग पाडण्याची ताकद आपल्यात आहे. आपण सर्वांनी एकत्र काम केल्यास शेतकर्‍यांचा सातबारा 100 टक्के कोरा करु, असे आश्‍वासन शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी दिले.

आ. जयंत पाटील यांनी अधिवेशनामध्ये सेझबाधित शेतकर्‍यांचे सातबारे कोरे करण्यासाठी लक्षवेधी मांडून सरकारला उत्तर देण्यासा भाग पाडले. या संदर्भात आपली भूमिका शेतकर्‍यांना सांगण्यासाठी वाशी येथील जगदंबा मंदीराच्या सभागृहात रविवारी (दि.11) बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी यावेळी अर्बन बॅकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, माजी आमदार पंडीत पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, आरडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, शैला पाटील, खोपोलीचे माजी नगराध्यक्ष संतोष जंगम, पेणचे माजी नगराध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर, व्ही. बी. सर, प्रकाश शीगृत, चंद्रकांत पाटील, नंदा म्हात्रे, स्मिता पाटील, अनंत पाटील, निलेश म्हात्रे, के.पी. पाटील, जयप्रकाश ठाकूर, सेझबांधित शेकडो शेतकरी उपस्थित होते.

यापुढे मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील यांनी सांगितले की, शेतकर्‍यांचे सातबारे 100 टक्के कोरे केले जातील. तसा कायदाच आहे. एखादा प्रकल्प सरकारने दिलेल्या वेळेत पुर्ण झाला नाही, तर शेतकर्‍यांची जमीन विनाशर्त परत करायची असते. मात्र सरकार या गोष्टीला टाळाटाळ करत आहे. सर्व प्रकारची व सर्व स्तरावर लढाई लढली जाईल. कायद्याने लढाई लढू.विधीमंडळामध्ये शेतकर्‍यांसाठी लढणार्‍या आमदारांना एकत्र करु आणि लढा उभारु. प्रामाणिक काम केल्यास सभागृहातील नेतेही सहकार्य करतात. संपूर्ण देशात कुठेही विरोध झाला तरी तो विरोध मोडून काढता येईल. महाराष्ट्रातील विशेषतः रायगड जिल्हयातील आगरी समाजाच्या नादी लागू नका, असेही त्यांनी ठणकावले.

शेतकरी लढ्याचे वाशी हे केंद्रबिंदू
शेतकर्‍यांसाठी आजोबांनी म्हणजेच नारायण नागू पाटील यांनी याच भूमीतून शेतकर्‍यांचा लढा उभारला होता. शेतकर्‍यांची चळवळ उभारुन आंदोलन करणारे ते श्रमजीवी नेते होते. त्या लढ्यात वाशी हे ठिकाण केंद्रबिंदू होतं. म्हणूनच आज सेझविरोधातील लढाईची सुरुवात करण्यासाठी हे ठिकाण् निवडले असल्याचे आ. जयंत पाटील यांनी सांगितले. याशिवाय इतिहास विसरु नका, असे आवाहनही केले.

शेतकर्‍यांमुळेच सन्मान
आमदार होत असताना कधीही पोटासाठी किंवा धंदा म्हणून राजकारण केले नाही. आज स्वार्थासाठी लोक राजकारण करीत आहेत. ही दुर्देव आहे. शेतकर्‍यांना पाठिंबा देणं ही परंपरा आहे. त्यामुळे आयुष्यभर गोरगरिब, शेतकर्‍यांसाठी लढलो. त्यांनी कायमच आशीर्वाद दिले. म्हणूनच आजही कोणत्याही संकटांना उभं राहण्याचं बळ मिळतं. 11 गावांची पुण्याई कायम पाठिशी आहे. त्यांच्यामुळे आज सन्मान असल्याचे आ. जयंत पाटील यांनी प्रामाणिक मत व्यक्त केले.

सेझविरोधातील लढ्याचे आ. जयंत पाटील करणार नेतृत्व
वाशी येथील सभेत आ. जयंत पाटील यांनी शेतकर्‍यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जमिनी हव्या कि, पैसे याबाबत शेतकर्‍यांनी निर्णय घेण्याचे आवाहन केले. आ. पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे जमिनींबाबत सत्तता जाणून घेतल्यानंतर शेतकर्‍यांनी एकमुखाने त्यांना पाठिंबा दर्शविला. तसेच सेझविरोधी लढ्याचे नेतृत्व आ. जयंत पाटील यांनीच करावे, अशी विनंती केली.

Related

Tags: chitrlekha patiljayant patilkrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsnews indianews paperonline marathi newspenpolitical newsraigadskp alibagskp newsskp pensocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial media videosocial newssocial workyoutubeyoutube studio
Siddhi Bhagat

Siddhi Bhagat

Related Posts

sliderhome

प्रकल्प होणार नसतील तर जमिनी परत करा

March 23, 2023
डोंगराजवळील गावांना इशारा; माळरानावर गुरांना न सोडण्याचे आवाहन
sliderhome

अलिबाग-रोहा रस्त्याच्या श्रेयासाठी शिंदे गट- भाजपात कलगीतुरा

March 23, 2023
डोंगराजवळील गावांना इशारा; माळरानावर गुरांना न सोडण्याचे आवाहन
sliderhome

आदिवासींच्या समस्या सोडविणार

March 23, 2023
चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून मोफत सायलकींचे वाटप
sliderhome

चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून मोफत सायलकींचे वाटप

March 23, 2023
डोंगराजवळील गावांना इशारा; माळरानावर गुरांना न सोडण्याचे आवाहन
sliderhome

114 गावांत स्मशानभूमीचा अभाव

March 23, 2023
क्रीडाक्षेत्राला प्रोत्साहन आवश्यक- चित्रलेखा पाटील
sliderhome

क्रीडाक्षेत्राला प्रोत्साहन आवश्यक- चित्रलेखा पाटील

March 23, 2023

Archives

  • March 2023
  • February 2023
  • January 2023
  • December 2022
  • November 2022
  • October 2022
  • September 2022
  • August 2022
  • July 2022
  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • December 2021
  • November 2021
  • October 2021
  • September 2021
  • August 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021
  • January 1970
  • July 220

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Leaftech.in

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
  • नांदेड
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Leaftech.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?