• Login
Saturday, March 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

यंदाच्या विश्वचषकात धावांची लयलूट..

Santosh Raul by Santosh Raul
October 16, 2023
in अलिबाग, क्रीडा, देश, नवी दिल्ली, रायगड, लेख, संपादकीय
0 0
0
यंदाच्या विश्वचषकात धावांची लयलूट..
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विश्वचषकाचे अवघे 11 सामने संपलेत. पण भारताचे सामने वगळता इतरत्र धावांचा पाऊसच पडला. भारताने ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना दोनशे धावसंख्याही गाठू दिली नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेने सव्वाचारशे धावसंख्येचा पल्ला गाठून विश्वचषकातील नवा उच्चांक नोंदविला. एवढेच नव्हे तर मात्र विश्वचषकाने मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करून विजयी झालेले संघही पाहिले. एकाच डावात तिघांची शतके हा योग दुर्मिळ मानायचा की सामन्यातील चौघांची शतके कौतुकाने पहायची, याचाच विचार मनात येतो. विश्वचषकात असं कधी घडलं नव्हतं. भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्या खेळाडूंनी विश्वचषकातील वेगवान शतके झळकाविली तर दक्षिण आफ्रिकेच्या ऐडन मार्करम याने विश्वचषकातील सर्वात वेगवान शतकाची नोंद केली. स्पर्धेला 11 दिवस होत नाही तोच तब्बल 12 शतकांची नोंद झाली देखील. ही धावांची लयलूट साधीसुधी नाही. तर वेगात काढलेल्या धावा आहेत. हाराकिरी नाही तर पद्धतशीर कुटलेल्या धावा आहेत. ही धावसंख्या नोंदविताना समोरचे प्रतिस्पर्धी साधेसुधेे नव्हते तर प्रतिथयश खेळाडू होते. त्यांचे सर्वोत्तम गोलंदाज गोलंदाजी करीत होते. आणि दिल्लीचा अपवाद वगळता मैदानांच्या सीमारेषा देखील वाजवीपेक्षा जवळ नव्हत्या. तरीही धावा कुटल्या गेल्या.

आत्तापर्यंतच्या विश्वचषकात असे कधीच घडले नव्हते. याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. ट्वेन्टी-20 क्रिकेटने बाळसे धरेपर्यंत, गोलंदाजांची अशी कत्तल करणे फारच धाडसाचे मानले जायचे. आता ट्वेन्टी-20 क्रिकेटचा विश्वचषक व्हायला लागलाय. ट्वेन्टी-20 क्रिकेटच्या मलिकांचा तर देशोदेशी सुळसुळाट झालाय. आणि विश्वचषकात खेळणाऱ्या सर्वच संघांच्या प्रमुख खेळाडूंसाठी एकमेकांच्या देशांमधील मैदाने परकी राहिलेली नाहीत. एवढेच नव्हे तर विविध देशांचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात. त्यांनी भारतीय खेळाडूंपेक्षाही भारतातील मैदाने अधिक परिचित आणि जवळची आहेत. कारण त्यांचे सरावाचे कॅम्पस्‌‍ येथेच होतात. अनेकांची होम ग्राऊंडस आहेत. त्यामुळे हे खेळाडू आपल्या देशाच्या मैदानाइतकेच भारतातील मैदानांशी, तेथील क्युरेटर्स, माळी यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवून आहेत. मैदानावर नेमके दव किता वाजता पडेल? किती पडेल? याची अचूक माहिती आता परदेशी खेळाडूंनाही आहे. त्यामुळे गोलंदाजी आणि फलदांजी व क्षेत्ररक्षण करताना अनेकदा हे परदेशी खेळाडू आणि त्यांचे अंदाज भारतीयांपेक्षाही अचूक निघाले आहेत. याचाच अर्थ असा आहे की, क्रिकेटमध्ये आता सिक्रेट असे काही राहिलेले नाही. प्रत्येकाचा या विश्वचषकात अभ्यास आधीपासून झाला आहे आणि तो अचूक आहे. प्रत्येक फलंदाजाचा भारतीय खेळपट्ट्यांचा अभ्यास झाला आहे. त्यामुळे पहिल्या 11 सामन्यातील प्रत्येकाची षटकामागील धावांची सरासरी एकत्र काढली तर ती आधीच्या सर्व विश्वचषकांपेक्षा दुप्पटीपेक्षा अधिक भरते. म्हणजे पाहा 2003, 2011 आणि 2015 या तीन विश्वचषकातील वैयक्तिक सरासरी धावसंख्या 5 होती. आता 11 सामन्यानंतरच ही वैयक्तिक सरासरी चक्क 12 वर पोहोचली आहे.

भारतातील बहुतांशी केंद्रावर पहिल्या डावादरम्यान प्रचंड उकाडा असतो. त्यावेळचे उन असह्य असते. मात्र, दुसऱ्या डावात फलंदाजी करताना सायंकाळी, अंधारून आले की उकाडा कमी कमी होत जातो. तासाभरानंतर दव पडायला लागले की चेंडू अधिक जड व्हायला लागतो. स्पीन आणि स्वींग कमी होतो. तेथेही फलंदाजांचा फायदा होतो. त्यामुळे सुरूवातीस फलंदाज बाद झाल्यानंतर फलंदाजांना बाद करणे हे मोठे आव्हानच होऊन बसते.बातमीदाखल भारताचा ऑस्ट्रेलियाविरूद्धचा डाव पहा. 3 बाद 2 अशा बिकट अवस्थेनंतर भारताने विजयासाठी आवश्यक असलेली 200 धावसंख्या आणखी अवघी एक विकेट गमावून गाठली. 97 धावांवर नाबाद राहिलेल्या राहुलने त्यावेळी सांगितले होते की रात्री चेंडू बॅटवर व्यवस्थित येत होता. त्यामुळे फलंदाजी करणे सोपे झाले. पाकिस्तानने श्रीलंकेचे 345 धावांचे आव्हानदेखील सहज पार केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. एवढेच नव्हे तर न्यूझीलंड, भारत अन्य संघांनी धावांचा पाठलाग किती वेगात केला होता यावरून रात्री फलंदाजी करणे सोपे असल्याचे लक्षात येते.

Email: vinayakdalvi41@gmail.com

Related

Tags: alibagcricketcricket indiacricket newscricket world cupcricket world cup 2023indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newsraigadsportssports indiasports newsvinayak dalvi
Previous Post

वडखळ ग्रामपंचायतीकडे तालुक्याचे लक्ष

Next Post

विश्वविजेत्या इंग्लंडला अफगाणिस्तानने चारली धुळ

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

आमदारांच्या भाच्याचा धिंगाणा

March 6, 2026
बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण
कर्जत

बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण

March 6, 2026
अलिबाग

केतकीचा मळा येथे विशेष महिला मेळावा

March 6, 2026
सिलेंडरमधून गॅस चोरणारी टोळी सक्रिय
sliderhome

रायगडमध्ये गॅसचा तुटवडा

March 6, 2026
जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी
sliderhome

जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी

March 6, 2026
अनुज अग्निहोत्री देशात अव्वल
sliderhome

अनुज अग्निहोत्री देशात अव्वल

March 6, 2026
Next Post
विश्वविजेत्या इंग्लंडला अफगाणिस्तानने चारली धुळ

विश्वविजेत्या इंग्लंडला अफगाणिस्तानने चारली धुळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?