• Login
Tuesday, April 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

धरण कागदावर, निधी खात्यावर

Krushival by Krushival
November 11, 2024
in sliderhome, रायगड
0 0
0
धरण कागदावर, निधी खात्यावर
0
SHARES
816
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रायगड । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यासह मुरुड, रोहा आणि पेण तालुक्यांतील काही गावांना संजीवनी ठरणारे सांबरकुंड धरण गेल्या चाळीस वर्षांपासून केवळ कागदावर आहे. अंतिम निवड होऊनही धरणग्रस्तांना योग्य मोबदला दिला जात नसल्याने या धरणाची उभारणी लांबणीवर गेली आहे. अशातच सांबरकुंड धरणाच्या डागडुजीसाठी 85 कोटी आणि दुरुस्तीसाठी 14 कोटी असा एकूण 99 कोटींचा निधी आणल्याचे स्थानिक आमदारांनी माध्यमांसमोर कबूल केले. परंतु, प्रत्यक्षात सांबरकुंड धरणासाठी अपेक्षित असणारे भूसंपादन आणि धरणग्रस्तांचे पुनर्वसन हे महत्त्वाचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. असे असताना, स्थानिक आमदारांनी आणलेला कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका कुणाच्या खात्यावर गेला, असा सवाल सांबरकुंड धरणग्रस्तांमधून विचारला जात आहे.

सांबरकुंड मध्यम प्रकल्पासाठी जांभुळवाडी, खैरवाडी, सांबरडोह वाडी, महानवाडी आणि महान गावातील शेतकर्‍यांच्या 103.81 हेक्टर जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. यामध्ये खरीप 52.09 हेक्टर, वरकस 39.46 हेक्टर, पोट खराब 12.26 हेक्टर जमिनींचा समावेश आहे. प्रकल्पामुळे जांभुळवाडी, खैरवाडी, सांबरकुंडवाडी या तीन वाड्यांवरील 208 कुटुंबांचे पुनर्वसनही करावे लागणार आहे. यामध्ये विस्थापित होणार्‍या कुटुंबांमध्ये सार्वधिक घरे आदिवासी बांधवांची आहेत. पुनर्वसन होणार असल्याने येथील आदिवासी बांधवांनी रामराज हद्दीमध्येच पुनर्वसन करावे, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने पुनर्वसनासाठी खासगी जागेचे संपादन केले आहे.

अलिबाग तालुक्यातील रामराज भागात 1962 पासून प्रस्तावित असलेले सांबरकुंड धरण आता सानुग्रह अनुदानाच्या कैचीत सापडले आहे. शासन शेतकर्‍यांना हेक्टरी 80 लाख रुपये सानुग्रह रक्कम देत आहे. शेतकर्‍यांनी पाच कोटी हेक्टरी देण्याची मागणी प्रशासनामार्फत शासनाकडे केली आहे. त्यामुळे सांबरकुंडाचा प्रश्‍न पुन्हा शासनाच्या कोर्टात शेतकर्‍यांनी पाठवला आहे. सांबरकुंड धरणासाठी 2013 साली निवाडा झाला आहे. या निवाड्यानुसार शेतकर्‍यांना मिळालेला मोबदला हा खूपच अत्यल्प आहे. त्यामुळे नवीन भूसंपादन कायद्यानुसार वाढीव मोबदला द्या, अशी मागणी शेतकर्‍यांची आहे. वाढीव मोबदल्यासह धरणग्रस्त कुटुंबांना शासकीय नोकरी, महान आणि महानवाडी या दोन गावांचेदेखील पुनर्वसन करावे, अशा विविध मागण्या शेतकर्‍यांनी शासनाकडे केल्या आहेत.
28 सप्टेंबर 1982 साली जलसंपदा विभागाने धरण प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यावेळी 11 कोटी 71 लाखांत धरण होणार होते. मात्र, हा प्रकल्प कागदावरच राहिला. पुन्हा 2012-13 ला धरणचा मुद्दा उपस्थित झाला आणि 11 कोटींवरून 335.52 कोटींवर खर्च गेला होता. आता या धरणाचा खर्च साडेसातशे कोटींवर गेला आहे. अजूनही धरणाचा प्रश्‍न हा लटकलेला असल्याने काही दिवसाने धरणाचा खर्च हजारो कोटींवर जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. असे सांबरकुंडाचे सरकार दरबारी कागदावरील चित्र असताना स्थानिक आमदार सांबरकुंड धरणाच्या डागडुजी आणि दुरुस्तीसाठी मी 99 कोटी रुपयांचा निधी आणला आहे. यामुळे अलिबाग तालुका ओलिताखाली येईल, असे संभ्रमात टाकणारे विधान करीत असल्याने सांबरकुंड धरणग्रस्त संतप्त झाले आहेत.

सांबरकुंड धरण अद्याप उभे राहिलेले नाही. धरण उभारणीसाठी अपेक्षित असणारी जमीन शासनाने कागदावर खरेदी करण्यासाठीचा अंतिम निवाडा केला आहे. असे असलेतरी अद्याप शेतकर्‍यांना भूसंपादनाचा मोबदला दिला गेला नाही. शेतकर्‍यांना नवीन भूसंपादन कायद्यानुसार मोबदला पाहिजे आहे. त्यासाठीचा प्रस्ताव शासनाच्या दरबारात पडून आहे. शेतकर्‍यांना विचारात न घेता भूसंपादनाची प्रक्रिया करण्यात आली आहे. महान आणि महानवाडी या दोन गावांच्या पुनर्वसनचा प्रश्‍न शासन दरबारी प्रलंबित आहे. यामुळे सांबरकुंड धरण अजूनही कागदावरच आहे. धरण बांधलेले नसतानाही डागडुजी आणि दुरुस्तीसाठी शासनाने निधी देऊ केला हे संशयास्पद आहे. सांबरकुंड धरणाच्या डागडुजी आणि दुरुस्तीसाठी शासनाने निधी दिला असेल, तर आणलेला निधी कोठे खर्च केला याचा ताळेबंद धरणग्रस्तांसह जनतेसमोर सादर करावा.

अ‍ॅड. राकेश पाटील,
सामाजिक कार्यकर्ते

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newsSambarkund Damsocial media newssocial news
Previous Post

जमिनीचे पैसे नको, प्रकल्पात भागीदारी द्या- जयंत पाटील

Next Post

गॅस सिलिंडरचा स्फोट, तिघांचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली
sliderhome

आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली

April 13, 2026
विनाहेल्मेट चालकांना पोलिसांचा दणका
sliderhome

विनाहेल्मेट चालकांना पोलिसांचा दणका

April 13, 2026
आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला
खालापूर

मोहोपाड्यात आढळला महिलेचा मृतदेह

April 13, 2026
विजय चवरकर यांचे निधन
sliderhome

विजय चवरकर यांचे निधन

April 13, 2026
हेटवणे कालव्यावरील पूल चोरीला
sliderhome

हेटवणे कालव्यावरील पूल चोरीला

April 13, 2026
उद्या महामानवाची 135वी जयंती
sliderhome

उद्या महामानवाची 135वी जयंती

April 13, 2026
Next Post
नागोठण्यातील जेवण बनविताना सिलिंडरने घेतला पेट

गॅस सिलिंडरचा स्फोट, तिघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?