अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शहापूर ग्रामपंचायत मधील धेरंड येथील शेतीचे नुकसान भरतीच्या पाण्याने व अवकाली पाऊस या पाण्याने धेरंड खाडीला खाड गेल्यामुळे सर्व पाणी शेतीमध्ये घुसला त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले याची पाहणी जि. प. सदस्य भावना पाटी यांनी केली.यावेळी पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर शहापूर सरपंच व सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
भावना पाटील यांच्याकडून अवकाळीच्या नुकसानीची पाहणी
![](https://krushival.in/grygrars/2021/11/BHAVNA-1.jpg)
- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: alibagbhavna patilraigad
Related Content
सत्तेचा उन्माद चिखलात लोळतो तेव्हा…
by
Krushival
July 16, 2024
24 हजार शेतकर्यांनी उतरविला पीक विमा
by
Krushival
July 16, 2024
जिल्ह्यासाठी 501 कोटींचा प्रारुप आराखडा
by
Krushival
July 16, 2024
पोलीस कर्मचारी राहुल कडू याची आत्महत्या
by
Krushival
July 16, 2024
‘गद्दारांचे सरकार उलथवणार’
by
Krushival
July 16, 2024
माथेरानच्या दरीत दाम्पत्यांचे मृतदेह
by
Krushival
July 16, 2024