भावना पाटील यांच्याकडून अवकाळीच्या नुकसानीची पाहणी

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शहापूर ग्रामपंचायत मधील धेरंड येथील शेतीचे नुकसान भरतीच्या पाण्याने व अवकाली पाऊस या पाण्याने धेरंड खाडीला खाड गेल्यामुळे सर्व पाणी शेतीमध्ये घुसला त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले याची पाहणी जि. प. सदस्य भावना पाटी यांनी केली.यावेळी पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर शहापूर सरपंच व सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version