अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शहापूर ग्रामपंचायत मधील धेरंड येथील शेतीचे नुकसान भरतीच्या पाण्याने व अवकाली पाऊस या पाण्याने धेरंड खाडीला खाड गेल्यामुळे सर्व पाणी शेतीमध्ये घुसला त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले याची पाहणी जि. प. सदस्य भावना पाटी यांनी केली.यावेळी पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर शहापूर सरपंच व सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
भावना पाटील यांच्याकडून अवकाळीच्या नुकसानीची पाहणी

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: alibagbhavna patilraigad
Related Content
गोगावलेंच्या पालकमंत्रीसाठी माझा पुढाकार: खा. सुनील तटकरे
by
Sanika Mhatre
August 21, 2026
Water Scarcity: चाळीस गावांमध्ये पाण्याचा दुष्काळ!
by
Sanika Mhatre
August 21, 2026
महिलांनी साकारल्या आकर्षण मूर्ती
by
Sanika Mhatre
August 21, 2026
कारागृहाच्या भिंतीआड घडले ‘आरोग्य सहाय्यक’
by
Sanika Mhatre
August 21, 2026
सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेली रक्कम परत मिळणार!
by
Sanika Mhatre
August 21, 2026
विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर
by
Sanika Mhatre
August 21, 2026