• Login
Monday, April 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

नवी आशा,नवी दिशा…

Varsha Mehata by Varsha Mehata
January 1, 2022
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
49
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अनेक कटु आठवणींना सोबत घेत मावळत्या वर्षाने या धरतीचा निरोप घेतला आणि नव्या वर्षाचा सूर्य नवी आशा, नवी दिशा घेऊन दिमाखात दाखल झाला. नवीन वर्षात पदार्पण करताना मागे वळून बघावे,असे नेहमी बोलले जाते. काय कमावले, काय गमावले, नवीन काय करायचं याचा सारासार विचार आपण सर्वांनी करणे अगत्याचे वाटते.कारण नवीन वर्षात पदार्पण करताना जुन्या वर्षात केलेले संकल्प पूर्ण झाले का, ते पूर्ण झाले असतील, होणार असतील तर त्याचा मनाला होणारा आनंद काही औरच असतो. तर एखादी गोष्ट साध्यच झाली नाही तर त्याची वाटणारी हुरुहूर देखील तितकीच मनाला वेदना देणारी ठरते. त्यासाठी सिंहावलोकन अवश्य करावे.जेणेकरुन राहिलेल्या अपुर्‍या गोष्टी पूर्ण करणे नवीन वर्षात शक्य होते. गेली दोन वर्षे विश्‍वातील सार्‍या मानवाला अतिशय त्रासाची,वेदना देऊन जाणारी गेली आहेत.त्यातून आता जरा कुठं आपण सावरु लागलोय.पण अजूनही धोका टळलेला नाही.त्यामुळे नवीन वर्षात देखील प्रवेश करताना आवश्यक ती सावधानता बाळगणे क्रमप्राप्त ठरणार आहे.कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमीक्रॉनच्या रुपाने दाखल झाला आहे. त्याची व्याप्ती वाढू दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. जागतिक आरोग्य संघनटनेने देखील योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत.भारत सरकारनेही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत.सर्वच महाराष्ट्रासह आठ राज्यांना योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. पहिल्या दोन लाटेपेक्षा संभाव्य लाटेला तोंड देण्यास देशाची आणि राज्याची आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे हे नाकारुन चालणार नाही. कोरोनाच्या साथीमुळे राज्याचे, देशाचे रुतलेले अर्थचक्र आता कुठे गतीमान होत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट होऊ लागल्याने लॉकडाऊन लागते की काय,याबाबत सर्वांच्या मनात भीती निर्माण होऊ लागलेली आहे.हे चक्र रुतू न देता त्याला आगामी वर्षात आणखी गतीमान करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांसह आपल्या सर्वांवर आहे याचे भान सर्वांनीच ठेवणे गरजेचे आहे. कारण अर्थचक्र गतीमान झाले तर आपल्या जीवनाचा पर्यायाने देशाचा गाडा सुरळीत चालणार आहे.दीड वर्षानंतर राज्यातील ज्ञानमंदिरे उघडून पुन्हा नव्या जोमाने सुरु झालेली आहेत. ती ज्ञानमंदिरे पुन्हा बंद होणार नाहीत याची काळजी आपल्या सर्वांना नवीन वर्षात घ्यायची आहे.कारण दीड वर्षात आपल्याच अपत्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान आपण डोळ्यांनी पहात आलोय.तसा प्रसंग भविष्यात येऊन आपल्या पाल्याचे शिक्षण थांबता कामा नये याचा निर्धारही आपल्या सर्वांना करावा लागणार आहे.कोरोनाची साथ ही कायमस्वरुपी जाईल असं कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही.त्यामुळे आता भविष्यात कोरोना संगेच जीवन जगावे लागणार आहे.यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे हे आता प्रत्येकाचे कर्तव्यच बनलेले आहे.मावळत्या वर्षात अनेक दुर्घटनांना सामोरे जावे लागले.त्यात नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात कोसळल्या.त्या आपत्तींतून बाहेर पडण्यासाठी सर्वस्तरातून मदतीचा हात पुढे करण्यात आला. संकटसमयी परस्परांना सहाय्य करण्याची वृत्ती मावळत्या वर्षात सर्वत्र दिसून आली.तीच वृत्ती नवीन वर्षातही कायम राहिली पाहिजे याची दक्षता सर्वांनीच घ्यावी लागणार आहे.कारण संकट हे सांगून येत नाही.कुणावरही ते कधीही कुठल्याही स्वरुपात येऊ शकते.त्या संकटसमयी आपल्याला देखील अशीच मदत मिळाली पाहिजे याचे भान ठेऊन नवीन वर्षात पदार्पण करताना मदतीची भावना कायम ठेवणे आवश्यक आहे.सुदैवाने संकटसमयी आवश्यक ती मदत करण्याचे वरदान परमेश्‍वराने या भूमीला दिलेले आहे.नवीन वर्षात नवीन संकल्प निश्‍चित करुया.जेणे करुन आपल्याला भविष्याचा वेध घेणे शक्य होणार आहे.अजून बराच पल्ला गाठायचा आहे.त्यासाठी निश्‍चित असा मार्ग निवडता आला पाहिजे.त्या निवडलेल्या मार्गावरुन वाटचालही सुरळीत झाली पाहिजे तरच आपण आपले ध्येय गाठू शकणार आहोत.निवडलेल्या मार्गावरुन चालताना काहीही संकटे आली तरी त्या संकटांवर मात करण्याची धारिष्ट्य आपल्या अंगी असले पाहिजे तरच इप्सित साध्य करणे शक्य होणार आहे.निवडलेल्या मार्गावरुन परत मागे न फिरण्याचा निश्‍चयही आपल्याला करावयाचा आहे. त्यापेक्षा पुढे,पुढे चालत रहा, संकटांवर मात करुन ध्येयापर्यंत पोहोचा.त्यावेळी होणारा आनंद आपोआपच तुमच्या चेहर्‍यावर उमटलेला दिसेल.हा आनंदच तुमच्या कर्तृत्वाला साजेसा असाच असणार आहे.नवीन वर्षात आपल्याला हे सारे कमवायचे आहे.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

रायगड जिल्ह्यात १८० रुग्णांची वाढ

Next Post

वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीमुळे 12 जणांचा मृत्यू

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीमुळे 12 जणांचा मृत्यू

वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीमुळे 12 जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?