| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील बैठकीच्या निमित्ताने सर्व विरोधी पक्षांची एकजूट अधिक भक्कम झाली आहे, असे प्रतिपादन शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी केले. देशातील लोकशाहीला नख लावणाऱ्या मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी सर्व पक्षांनी निर्धार केला आहे. यापुढे राज्याच्या विविध भागांमध्ये जाऊन ‘इंडिया’च्या नेत्यांच्या सभा होतील. पुढचा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला आहे व त्यावर सर्व विरोधकांचे एकमत आहे.
विरोधकांची एकजूट अधिक भक्कम : जयंत पाटील
-
by Krushival

- Categories: sliderhome, मुंबई, राजकीय, राज्यातून
- Tags: indiamaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmla jayant patilmumbaimumbai newsnewsnews indianews paperonline marathi newsskpskp mumbaiskp newssocial news
Related Content

रायगडमध्ये नॅपकीन वॉर; शिंदे गटातील नेत्यांकडून तटकरेंची खिल्ली
by
Antara Parange
June 2, 2025

कोयना जलविद्युत प्रकल्पातून विक्रमी वीजनिर्मिती
by
Antara Parange
June 2, 2025
कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
by
Antara Parange
June 2, 2025
शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी पोलीस सज्ज
by
Antara Parange
June 2, 2025
रायगड बाजारच्या अध्यक्षपदी नृपाल पाटील
by
Antara Parange
June 2, 2025
उत्खननात किल्ले रायगडावर सापडले ‘यंत्रराज’
by
Antara Parange
June 2, 2025