। अलिबाग । प्रतिनिधी ।
भारतामध्ये खंडग्रास सूर्यग्रहणाला सुरूवात झाली आहे. उत्तर भारतामध्ये दिल्ली, जम्मू कश्मीर, अमृतसर, मुंबईमध्ये ग्रहण लागलेला सूर्य नागरिक पाहत आहेत. पुढील एक-दीड तास हे ग्रहण राहणार आहे. हे वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण आहे. कृषीवलचे फोटोग्राफर श्रेया फोटो यांनी अलिबागमधील सुर्यग्रहणाची दृश्ये टिपली आहेत.