पूरग्रस्त रायगड, रत्नागिरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. दोन तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. अशा परिस्थिती मोठ्या प्रमाणावर मोबाईलचे नेटवर्क बंद पडले आहे. त्यामुळे संपर्क साधण्याचा अडचणी निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून या तिन्ही जिल्ह्यात सर्व नेटवर्क ओपन करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आपापल्या क्षेत्रात जर उपलब्ध नेटवर्क मध्ये नेटवर्क बंद असेल तर मॅन्युअल मध्ये एअरटेल किंवा जिओ निवडावे. त्यामुळे मोबाईलचे नेटवर्क पूर्ववत होईल असे सांगण्यात आले आहे.
रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर साठी सर्व नेटवर्क केले ओपन

- Categories: कोंकण, कोल्हापूर, महाड, रत्नागिरी, राज्यातून, रायगड
- Tags: kokanmaharashtraraigadratnagiri
Related Content
भातशेतीला उतरती कळा
by
Sanika Mhatre
April 17, 2026
सदस्यपदांच्या तीन जागांसाठी सात उमेदवार
by
Sanika Mhatre
April 17, 2026
श्रीवर्धन शहरात चोरांच्या अफवांना ऊत
by
Antara Parange
April 17, 2026
स्मशानभूमीच्या सुरक्षेकरिता रक्षकांची नेमणूक करण्याची मागणी
by
Antara Parange
April 17, 2026
कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
by
Antara Parange
April 17, 2026
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट
by
Sanika Mhatre
April 17, 2026