• Login
Friday, September 29, 2023
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

शासनाच्या नवीन धोरणामुळे पदोन्नती रखडली

Santosh Raul by Santosh Raul
August 28, 2023
in अलिबाग, रायगड, शैक्षणिक
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
34
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्ह्यात 443 पदवीधर शिक्षक पदे रिक्त

| रायगड | प्रतिनिधी |

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा प्रश्न मोठा आहे. यात प्राथमिक शिक्षण विभागात पदवीधर शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या मोठी आहे. सरकारने या पदवीधर शिक्षकांच्या जागा पदोन्नती करण्याऐवजी सरळ सेवेतून भरण्याचा निर्णय घेतला आहे. सरळ सेवेची भरती जेव्हा व्हायची तेव्हा होईल, तोपर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी सहावी ते आठवीच्या शाळांवर त्याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. रायगड जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांची 443 पदे रिक्त असून, यामध्ये विज्ञान आणि गणित विषयाचे अधिक शिक्षक आहेत. यामुळे शाळांमध्ये विज्ञान आणि गणिताच्या शिक्षणासाठी भाषा आणि समाजशास्त्र विषयाच्या पदवीधर शिक्षकांवर अधिक भार देण्यात आला आहे.

राज्यात 2010 पासून शिक्षकांची भरती झालेली नाही. त्यामुळे अनेक वाडी-वस्तीवरील शाळांवर एकेकच शिक्षक आहे. नुकत्याच झालेल्या बदल्या, पदोन्नती व गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती यामुळे जिल्ह्यात एक हजार 531 पदे रिक्त आहेत. यात पदवीधर शिक्षकांची 433, तर उपाध्यापकांची 100 पदे रिक्त आहेत. रायगड जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांची एक हजार 373 पदे मंजूर आहेत. यापैकी 930 पदवीधर शिक्षक शाळांवर कार्यरत आहेत.

पदवीधर शिक्षक सहावी ते आठवीच्या वर्गाला शिकवतात. शाळेत हे पद रिक्त असेल तर थेट त्या वर्गावरच परिणाम होतो. विज्ञान, भाषा, समाज अभ्यास असे विषय शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. अनेक शाळांत सहावी ते आठवीपर्यंतच्या विषयांना शिकवण्यासाठी पदवीधर शिक्षक नसल्याने पालकांनी आपली मुले जिल्हा परिषदेमधून काढून खासगी शाळेत टाकली आहेत. शासनाने लवकर या रिक्त जागा भरल्या नाहीत, तर अनेेक शाळा ओस पडण्याची भीती आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे समाजशास्त्र विषयाचे 52 पदवीधर शिक्षक मंजूर असताना तब्बल 350 पदवीधर शिक्षक अधिक आहेत. पदवीधर शिक्षकांच्या 443 रिक्त जागांमध्ये विज्ञान आणि गणित विषयाचे पदवीधर शिक्षक जागा अधिक रिक्त आहेत. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी भाषा आणि समाजशास्त्र विषयाच्या पदवीधर शिक्षकांवर गणित आणि विज्ञान विषयाच्या शिक्षणाचा अधिक भार दिला आहे.

पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी प्राथमिक, रायगड जिल्हा परिषद

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial news
Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

नेहूलीत रंगला कुस्त्यांचा थरार
sliderhome

नेहूलीत रंगला कुस्त्यांचा थरार

September 27, 2023
इर्शाळवाडीच्या चिमुकल्यांना मुख्यमंत्री निवासस्थानी आरतीचा मान
sliderhome

इर्शाळवाडीच्या चिमुकल्यांना मुख्यमंत्री निवासस्थानी आरतीचा मान

September 27, 2023
अज्ञात वाहनाच्या धडकेत जनावरे जखमी
sliderhome

अज्ञात वाहनाच्या धडकेत जनावरे जखमी

September 27, 2023
दारूच्या नशेत तरुणाचा बुडून मृत्यू
sliderhome

बुडालेल्या ‘त्‍या’ तरुणाचा मृतदेह सापडला

September 27, 2023
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
कार्यक्रम

सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती

September 27, 2023
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
रायगड

श्रीवर्धन-पनवेल बससेवा होणार सुरु

September 27, 2023

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2023
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Leaftech.in

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Leaftech.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?