• Login
Wednesday, December 31, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

इम्रान खानची इनिंग अपूर्णच

Krushival by Krushival
April 4, 2022
in क्रीडा, विदेश
0 0
0
इम्रान खानची इनिंग अपूर्णच
0
SHARES
60
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

20 पंतप्रधान अर्ध्यावरच आऊट
। इस्लामाबाद । वृत्तसंस्था ।
पाकिस्तानचे पंतप्रधानपद अर्ध्यावरच सोडणार्‍या इम्रान खान यांची कारकिर्द अपूर्णच राहिली असून,अशा प्रकारे अर्ध्यावरच डाव सोडणारे ते देशाचे 20 वे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्‍वास प्रस्ताव ऐनवेळी संसदेच्या उपसभापतींनी घटनाबाह्य ठरवून फेटाळला. त्यानंतर इम्रान यांच्या सल्ल्यानुसार अध्यक्षांनी पाकिस्तानी संसद बरखास्त केली. त्यामुळे तेथे आता 90 दिवसांच्या आत नव्याने निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. दरम्यान, कार्यकाळ पूर्ण न करू शकलेले इम्रान खान हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान नाहीत, तर 20 वे पंतप्रधान आहेत.
पाकिस्तान स्वतंत्र देश झाल्यानंतर, त्याचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी नव्याने स्थापन झालेल्या देशाचे गव्हर्नर-जनरल म्हणून पदभार स्वीकारला आणि त्यांच्या अधिकाराखाली एक शक्तिशाली केंद्र सरकार राखले. 1948 मध्ये जिनांचं निधन झाल्यानंतर ख्वाजा नाझिमुद्दीन गव्हर्नर-जनरल झाले, पण खरे अधिकार पंतप्रधान लियाकत अली खान यांच्याकडे होते. 2951 मध्ये रावळपिंडीच्या कंपनी बागेत लियाकत अली खान यांच्या हत्येनंतर ख्वाजा नझिमुद्दीन यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली आणि गुलाम मोहम्मद यांना गव्हर्नर जनरल बनवण्यात आले.
1953 मध्ये मोहम्मद यांनी नाझिमुद्दीनचे सरकार बरखास्त केले. नंतर त्यांना 1954 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लगेचच संसदेत बहुमत मिळाले होते. गुलाम मोहम्मद 1955 मध्ये पायउतार झाले आणि पूर्व बंगालचे गव्हर्नर-जनरल आणि केंद्रीय मंत्री मेजर जनरल इस्कंदर मिर्झा यांनी गव्हर्नर-जनरल म्हणून पदभार स्वीकारला. मेजर जनरल मिर्झा यांच्या कार्यकाळात पूर्व बंगालचे नाव बदलून पूर्व पाकिस्तान करण्यात आले.
पाकिस्तानने स्वातंत्र्यानंतर 9 वर्षांनी 1956 मध्ये संविधान स्वीकारले. या घटनेत, देशाच्या पूर्व आणि पश्‍चिम दोन्ही भागांना समान प्रतिनिधित्व देण्यात आले होते आणि फेडरल सरकारला व्यापक अधिकार होते. मिर्झा अध्यक्ष झाले आणि सुहरावर्दी यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केले. मात्र, त्यांनी सुहरावर्दी यांना पदावरून हटवले आणि अवामी लीगच्या पाठिंब्याने फिरोज खान नून पंतप्रधान झाले. 1958 मध्ये पाकिस्तानी राज्यघटना रद्द केल्यानंतर आणि मिर्झा यांना हद्दपार केल्यानंतर पाकिस्तानमध्ये प्रथमच लष्करी राजवट आली. ही लष्करी राजवट 1971 पर्यंत जनरल अयुब खान यांच्या नेतृत्वाखाली होती. जनरल खान यांची मुख्य मार्शल लॉ अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1971 च्या युद्धानंतर, झुल्फिकार अली भुट्टो यांनी 20 डिसेंबर रोजी पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
नंतर 1973 मध्ये भुट्टो पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. त्यांनी पाकिस्तानला संसदीय लोकशाहीच्या मार्गावर आणले. 5 जुलै 1977 रोजी जनरल झिया-उल-हक यांच्या नेतृत्वाखाली लष्कराने लष्करी उठाव केला. यानंतर जनरल झिया यांनी 1979 मध्ये भुट्टो यांना फाशी दिली. पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून जनरल झिया-उल-हक यांची राजवट 1988 पर्यंत टिकली. नंतर एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. 1988 मध्ये, बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला आणि त्यांचे सरकार 1990 पर्यंत टिकले. त्यानंतर नवाझ शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली आणि त्यांचा कार्यकाळ 1993 पर्यंत राहिला.
1997 मध्ये शरीफ पुन्हा पंतप्रधान झाले. परंतु 1999 मध्ये लष्करी बंड करून जनरल परवेझ मुशर्रफ यांनी त्यांचे सरकार पाडले. त्यांच्या राजवटीत मुशर्रफ यांनी सार्वमत जिंकले आणि 2008 पर्यंत पाकिस्तानवर राज्य केले. यानंतर सय्यद युसूफ रझा गिलानी यांनी पंतप्रधान म्हणून काही काळ पाकिस्तानमध्ये आघाडी सरकारचे नेतृत्व केले. 2012 मध्ये राजा परवेझ अश्रफ यांना काही काळासाठी पंतप्रधान करण्यात आले.
नवाझ शरीफ 2013 मध्ये तिसर्‍यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवल्यानंतर 2017 मध्ये त्यांनी राजीनामा दिला. शरीफ यांची हकालपट्टी झाल्यानंतर इम्रान खान यांनी 2018 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र, आता त्यांच्यावरही अविश्‍वास प्रस्ताव आणला गेला. अविश्‍वास प्रस्ताव फेटाळला गेल्यानंतर तीन महिन्यात निवडणुका घ्याव्या लागतील, तोपर्यंत इम्रान खान पंतप्रधान राहतील. परंतु निवडणुकीत बहुमत मिळालं नाही, तर इम्रान खान यांना पायउतार व्हावं लागेल.

Related

Tags: islamabadkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspakistansports news
Previous Post

पेट्रोल डिझेलच्या किमतींना पुन्हा उसळी! १२ दिवसात दहाव्यांदा किंमत वाढली

Next Post

तर भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होईल

Krushival

Krushival

Related Posts

पेण येथे कराटे बेल्ट परीक्षा संपन्न
क्रीडा

पेण येथे कराटे बेल्ट परीक्षा संपन्न

December 30, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
उरण

महाराष्ट्र याटिंग असोसिएशनची राज्यस्तरीय स्पर्धा

December 30, 2025
दिघेवाडी महिला कब्बडी स्पर्धेत भिल्लेश्वर किहीम प्रथम
क्रीडा

दिघेवाडी महिला कब्बडी स्पर्धेत भिल्लेश्वर किहीम प्रथम

December 30, 2025
भारताचा श्रीलंकेवर सलग चौथा विजय
क्रीडा

भारताचा श्रीलंकेवर सलग चौथा विजय

December 29, 2025
नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा
क्रीडा

नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा

December 28, 2025
करंजाडे येथील शाळेचे मैदान नागरिकांसाठी खुले
क्रीडा

करंजाडे येथील शाळेचे मैदान नागरिकांसाठी खुले

December 28, 2025
Next Post
मोदी20 जीवनचरीत्र लवकरच प्रकाशित

तर भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होईल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?