| जयपूर | वृत्तसंस्था |
लग्नसोहळ्यासाठी जाणार्या वर्हाडाची गाडी नदीत कोसळल्याने नवरदेवासह 9 जण जागीच ठार झाले.हा अपघात कोटा येथे घडला. उज्जैन येथे लग्नासाठी वर्हाड बरवाडा येथील चौथ येथून नवरदेवाला घेऊन उज्जैनला निघालं होते. क्रेनच्या सहाय्याने कार आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले. 7 मृतदेह कारमध्ये होते, तर दोघांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.