। नवीदिल्ली । वृत्तसंस्था ।
अयोध्येतील तपस्वी छावणीमध्ये सनातन धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होते. यासमयी संत परमहंस म्हणाले की, 1 ऑक्टोबर रोजी देशातील नागरिकांची एक मोठी सनातन धर्मसंसद आयोजित करण्यात येईल. यामध्ये भारताला हिंदूराष्ट्र बनवण्यावर चर्चा होईल. पण जर यावर जर केंद्र सरकारने काही निर्णय घेतला नाही, तर मी जलसमाधी घेईन, अशी घोषणा त्यांनी केली आहे.