• Login
Wednesday, July 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

तिसऱ्या मुंबईसाठी स्थानिकांना विश्वासात घ्याः आ. जयंत पाटील

Santosh Raul by Santosh Raul
July 3, 2024
in sliderhome, अलिबाग, उरण, मुंबई, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
शेतकर्‍यांमुळे सरकारला कृषी कायदे रद्द करण्यास भाग पडल; माजी आ. पंडित पाटील
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पामुळे शेतकरी भूमीहीन होण्याची भिती आहे. उरण, पेण, पनवेल येथील हजारो शेतकऱ्यांनी अधिसुचनेला हरकती नोंदवून प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तिसऱ्या मुंबईची निर्मिती करा, अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी करीत अधिसूचनेला स्थगिती देण्याबाबत काय कार्यवाही केली असा संतप्त सवाल उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर रचना विभागाकडून अभियान विचारात घेऊन फेरबदल प्रस्तावार अधिनियमानुसार निर्णय घेण्याचे नियोजित असल्याचे सांगितले.

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील 29, पनवेलमधील 7, पेणमधील 88, मुंबई महानगर प्रादेशिक योजना क्षेत्रातील दोन आणि रायगड प्रादेशिक योजना क्षेत्रातील नऊ गावांचा तिसरी मुंबई प्रकल्पासाठी समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी 124 महसूली गावातील अंदाजे 323.44 चौरस किलो मीटर क्षेत्रात परिसर पसरला आहे. तिसऱ्या नवी मुंबई निर्मितीची जबाबदारी सिडकोकडून काढून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एमएमआरडीए) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित करण्यासाठी शासनाने 4 मार्च 2024 रोजी अधिसुचना प्रसिध्द केली. या अधिसुचनेला हरकती नोंदविण्यासाठी 6 एप्रिल 2024 रोजी शेतकऱ्यांना मुदत देण्यात आली होती. 25 हजारहून अधिक शेतकऱ्यांनी या हरकतीच्या माध्यमातून प्रकल्पाला विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे उरण, पनवेल, पेण, येथील शेतकरी भूमीहीन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने अधिसुचनेला स्थगिती देण्याच्या दृष्टीने काय कार्यवाही केली असा सवाल आ. जयंत पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, नवनगर म्हणून दर्शविण्याच्या अनुषंगाने प्रकल्पासाठी हरकती मागविण्यात आल्या होत्या. 17 हजार हरकती प्राप्त झाल्या आहेत. यांचा अहवाल तसेच पुणे येथील नगररचना विभागाचे संचालकांचा अभिप्राय विचार घेऊन फेरबदल प्रस्तावावर निर्णय घेण्याचे नियोजन केले असल्याचे सांगितले.


अलिबागची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची मागणी
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, रोहा या शहरांमध्ये पाणी पुरवठा योजना राबविल्या जातात. मात्र अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण असताना नगरपरिषद हद्दीत अद्यापर्यंत पाणी पुरवठा योजना राबविली नसल्याची बाब आ. जयंत पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. जिल्ह्याचे ठिकाण म्हणून अलिबागची एक वेगळी ओळख आहे. वर्षाला सुमारे तीन लाखाहून अधिक पर्यटक अलिबागमध्ये येतात. अलिबाग शहरामध्ये जिल्हा, तालुका, स्तरावरील शासकिय कार्यालये, निवासस्थाने आहेत. वाढत्या नागरिकीकरणामुळे शहराची लोकसंख्या वाढली आहे. शहराला आजही टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे मे महिन्यात शहरातील नागरिकांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होतो. ही बाब आ. जयंत पाटील यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे शहरातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा मिळावा, यासाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे कबूल केले. वाढत्या नागरिकीकरणाचा विचार करीत नगरोत्थान महाभियानांतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजना तसेच अस्तित्वातील जलवाहीनीच्या नुतनीकरणासाठी 52.38 कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. त्याची कार्यवाही मुख्याधिकारी यांच्याकडून सुरु आहे. या प्रकल्पाच्या प्रस्तावर तांत्रिक व इतर प्रशासकिय बाबींच्या पुर्ततेसह शासनाला प्राप्त झाल्यानंतर नगरोत्थान महाभियानांतर्गत विचारात घेण्यात येणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermlc jayant patilnewsnews indiaonline marathi newspoliticalpolitical newspwppwp leaderpwp newsraigadskpskp news
Previous Post

328 कोटींच्या ड्रग्सचे रॅकेट सापडले

Next Post

रायगडात 4961 मजुरांना रोजगाराची हमी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र
sliderhome

Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र

July 14, 2026
नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र
अलिबाग

नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र

July 14, 2026
कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला
sliderhome

कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला

July 14, 2026
स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने
sliderhome

स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने

July 14, 2026
जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!
sliderhome

जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!

July 14, 2026
Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी
sliderhome

Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी

July 14, 2026
Next Post

रायगडात 4961 मजुरांना रोजगाराची हमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?