• Login
Monday, July 21, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

पावसामुळे शेतकरी संकटात

Antara Parange by Antara Parange
June 21, 2025
in कर्जत, रायगड, शेती
0 0
0
पावसामुळे शेतकरी संकटात
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भाताचे बियाणे जमिनीतच कुजून गेल्याने संभ्रम

| नेरळ | प्रतिनिधी |

यावर्षी मोसमी पावसाचे गणित बिघडले असून सलग लागून राहणारा पाऊस यांमुळे शेतकऱ्यांच्या भाताच्या शेतीची गणिते बिघडली आहेत. मे महिन्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे जमिनीचा वाफसा नाहीसा झाला असून, शेतकऱ्यांना खरीप हंगामाची शेती करण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. दरम्यान, भाताची बियाणे यांची केलेली पेरणी ही सततच्या पावसामुळे भाताचे बियाणे कुजून गेली आहेत. दरम्यान, त्यासर्व बाबींमुळे भाताच्या शेतात रोपे तयार करण्यासाठी बियाणे आणायचे कुठून? या समस्येने शेतकऱ्यांना ग्रासले असून यावर्षीची खरीप हंगाम फुकट जाण्याची सर्वाधिक भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

अवकाळी आणि त्यानंतर मौसमी पावसाने यावर्षी शेतकऱ्यांना झोडपून काढले आहे.मे महिन्यात पाऊस झाल्याने भाताची शेती करणारे शेतकऱ्यांना बियाणे उगवण्यासाठी जमिनीतील वाफसा मिळाला नाही. त्यामुळे भाताचे रोप तयार होण्यात अडचणी दिसून येत आहेत.

या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी संकटात आला असून, खरीप हंगामातील भाताचे पीक यांची लागवड करण्यापासून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या या अडचणींचा विचार करून शेतकऱ्यांना मदत म्हणून भाताचे बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पाषाणे ग्रामपंचायतमधील शेतकरी सचिन शेळके यांनी केली आहे. भाताच्या शेतात अवकाळी पावसामुळे उगवलेले गावात काढण्यात अनेक अडचणी येत असून, त्यात शेतकऱ्यांचे अर्धे कष्ट वाया गेले आहेत. त्यानंतर सलग काही दिवस झालेल्या पावसामुळे भाताचे बियाणे उगवण्याच्या अडचणी येत आहेत. ही स्थिती लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. नाहीतर खरीप हंगामात कर्जत तालुक्यात ज्या दहा हजार हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली जाते, ही शेती वाया जाण्याची शक्यता आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadshetisheti newssocial media newssocial news
Previous Post

भारतीय संघाची ‘यशस्वी’ सुरुवात

Next Post

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे रस्त्यावर पाईप मोरी

Antara Parange

Antara Parange

Related Posts

मुंबईत अवघा 35 टक्के पाऊस
sliderhome

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

July 20, 2025
जेएसडब्ल्यूच्यानावे असलेला सातबारा रद्द
sliderhome

जेएसडब्ल्यूच्यानावे असलेला सातबारा रद्द

July 20, 2025
पुनर्वसनाच्या मागणीसाठी शेवा कोळीवाड्यातील महिला आक्रमक
sliderhome

पुनर्वसनाच्या मागणीसाठी शेवा कोळीवाड्यातील महिला आक्रमक

July 20, 2025
कडाव बस स्थानक अतिक्रमण वाद चिघळला
कर्जत

कडाव बस स्थानक अतिक्रमण वाद चिघळला

July 20, 2025
मुरुड समुद्रकिनारी मच्छीमारांची लगबग
मुरुड

मुरुड समुद्रकिनारी मच्छीमारांची लगबग

July 20, 2025
कालव्यावरील साकव गेला वाहून
रायगड

कालव्यावरील साकव गेला वाहून

July 20, 2025
Next Post
ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे रस्त्यावर पाईप मोरी

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे रस्त्यावर पाईप मोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?