• Login
Tuesday, October 3, 2023
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

प्रेम व द्वेषाची लढाई

Krushival by Krushival
September 8, 2021
in sliderhome, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उत्तर प्रदेशातील मुजफ्फराबाद येथे नुकतीच पार पडलेल्या शेतकरी महापंचायत मेळाव्याला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला ते पाहता उत्तर प्रदेश मध्ये येत्या पाचेक महिन्यांत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका सोप्या तर जाणार नाहीतच, पण त्या एका नव्या समीकरणातून लढल्या जातील हे स्पष्ट आहे. मेळाव्यात जे समीकरण दिसले, त्यातून द्वेष आणि प्रेम या दोन शक्तींचा संघर्ष या विधानसभा निवडणुकीनंतरच्या काळातही दिसणार आहे, हेही स्पष्ट झाले आहे. शेतकरी बांधव गेले असंख्य महिने देशात आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या अन्यायकारक तीन कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणी करत आहेत. केंद्र सरकारने शेतकर्‍यांशी प्रारंभी चर्चा केली खरी, मात्र 22 जानेवारी नंतर अद्याप एकदाही चर्चेचा प्रस्ताव मांडलेला नाही की या आंदोलनात जे सहाशे पेक्षा अधिक शेतकरी मृत्यूमुखी पडले त्याबद्दल दुःख देखील व्यक्त केले नाही. त्यामुळे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे सर्वांनाच दिसले. आता ही महापंचायत जेथे झाली त्याची पार्श्‍वभूमी पाहू. 2013 मध्ये उत्तर प्रदेशच्या या मुजफ्फराबाद येथे अत्यंत भीषण दंगल या देशाने पाहिली. ही सत्ताबदलापूर्वीची द्वेषमूलक मांडणी होती. स्थानिक भाजपा आमदाराने खोट्या व्हिडिओद्वारे मुसलमानांकडून हिंदूंवर कसे अत्याचार केले जात आहेत हे पसरवले आणि खोट्याचे खरे करण्यात माहीर असलेल्या भारतीय जनता पार्टीने तो वणवा पसरवला आणि त्याचा फायदा त्यांना राजकीय लाभाद्वारे मिळाला. त्यामुळे ही महापंचायत या ठिकाणी दंगलीनंतर आठ वर्षानंतर होत असताना तेथील दंगलीच्या जखमा बुजत आलेल्या दिसल्या आहेत, त्याचबरोबर ज्यांनी समाजामध्ये फूट पाडली, दोन समुदायात द्वेष निर्माण केला, त्यांनी तसे करून कोणते लाभ उठवले आणि आज ते जनतेला त्याची कशी परतफेड करीत आहेत, हेही सगळ्यांना उमजून चुकले आहे. त्यामुळे तेव्हा ‘हर हर महादेव’ आणि ‘अल्ला हो अकबर’ या दोन्ही घोषणा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी चालल्या आणि एकमेकांच्या विरोधात चालल्या; मात्र यावेळी या दोन्ही घोषणा एकत्रितपणे दिल्या गेल्या. त्याद्वारे आता आपण एक होऊन या अन्यायकारक शक्तींशी आणि असंवेदनशील सरकारच्या विरोधात आंदोलन तीव्र करण्याचे निश्‍चित केले. आतापर्यंत विद्वेषातून राजकीय पोळी कशी भाजली जाते, याचा आपला इतिहास मोठा आहे. बाबरी मशिदीचा विध्वंस असो वा राम मंदिर उभारण्यासाठी ऐंशी, नव्वदच्या दशकांत झालेली मोहिम असो, त्यात हजारो लोकांचे प्राण गेले आहेत आणि त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला झालेला आहे. त्यामुळे त्यांचा भर हा नेहमी विद्वेषावरच असतो. दोन्ही जमाती एकमेकांच्या विरोधात, त्याच विषयात गुरफटून राहिलेले त्यांना हवे असते. कारण ते जर त्यातून बाहेर आले, तर ते शेतीमालाच्या योग्य किमती मागतील; जगण्याचा न्याय्य हक्क मागतील; पोटासाठी अन्न आणि रोजगार मागतील, हे त्यांना नीट माहिती आहे. ते काही आपण देऊ शकत नाही, हेही त्यांना नीट माहिती आहे. म्हणूनच त्यांना हा विद्वेष पेटता ठेवायचा आहे. नेमक्या त्याच्याच विरोधात शेतकरी उभा राहिलेला आहे आणि त्यांनी यावेळी द्वेष मिटवून ही लढाई एकत्रितपणे लढण्याची तयारी केलेली आहे. शेतकर्‍यांचे आता वेगवेगळ्या ठिकाणी मिळावे मोर्चे सुरू आहेत आणि निवडणुका होईपर्यंत असे मिळावे चालूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केवळ मतपेट्या दिसणार्‍या भाजपला त्याच वोट पे चोट देऊन त्यांना नामोहरम करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. ही गोष्ट भाजपाला तितकी पचणारी नाही, उलट धास्तावणारीच आहे. कारण अपेक्षेपेक्षा दुपटीने शेतकरी तेथे जमले होते. त्यामुळेच स्थानिक भाजप खासदार यांनी शेतकरी संघटना ही देशाच्या शत्रूंच्या हातचे खेळणे बनल्याचे म्हटले आहे. म्हणजे लांबच्या शत्रूकडे बोट दाखवायचे आणि त्या दिशेने पाहात असताना तुमच्या खिशातले पाकीट मारायचे, असा प्रकार हे सरकार करीत आहे. त्यामुळेच ते आता वेगवेगळ्या विषयात लोकांना गुंतवून रस्त्यापासून रेल्वेपर्यंत सर्व सरकारी संपत्ती खाजगी उद्योजकांच्या घशात घालत आहे. खरे तर हेच सरकार काही भांडवलदारांच्या हातचे खेळणे बनले आहे आणि ही फार देश म्हणून लज्जास्पद गोष्ट आहे. त्यामुळे या लढाईत द्वेषाचा पराभव व्हायलाच हवा आणि तो होईल.

Related

Tags: Editorialmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Krushival

Krushival

Related Posts

‌‘इंडिया’च्या ‌‘मी पण गांधी’ पदयात्रेला गालबोट
sliderhome

‌‘इंडिया’च्या ‌‘मी पण गांधी’ पदयात्रेला गालबोट

October 2, 2023
मोदीजी 2024 मध्ये जिंकाल का; नितीशकुमार यांचा सवाल
sliderhome

नितीश कुमारा यांचा मास्टरस्ट्रोक; जातीनिहाय गणनेची आकडेवारी जाहीर

October 2, 2023
नांदेड हादरलं! शासकीय रुग्णालयात चोवीस तासांत 24 जणांचा मृत्यू
sliderhome

नांदेड हादरलं! शासकीय रुग्णालयात चोवीस तासांत 24 जणांचा मृत्यू

October 2, 2023
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
sliderhome

तरुणाची कहाणी! 37 हजार रुपयांच्या नोकरीसाठी केली मोठी चूक

October 2, 2023
नागांवमध्ये नेत्र तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
sliderhome

नागांवमध्ये नेत्र तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 2, 2023
जंजिरा किल्ल्याचे दरवाजे उघडले
sliderhome

जंजिरा किल्ल्याचे दरवाजे उघडले

October 2, 2023

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Leaftech.in

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Leaftech.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?